म्हणजे चेन मार्केटिंग चालवणाऱया कंपन्या.
ह्या कंपन्या बराच पैसा कमावुन लोकांना शेंडी लावतात. मग हा पैसा काळा पैसा बनतो. तो हवाला चा एक हिस्सा बनतो. ज्याचे रुपांतर समांतर अर्थव्यवस्थेत होते. पण या कंपन्या कधीच बंद व्हायच्या नाहीत कारण फसवणे आणि फसवुन घेणे हा सामान्य मनुश्य स्वभाव आहे. त्या पेक्षा ह्या कंपन्यावर सरकारचे नियंत्रण आणणे चांगले.
उत्तम अभ्यास आहे त्यांचा शेअर मार्केट आणि तत्सम ठिकाणी घडणा-या घोटाळ्यांवर. विश्वास बसत नसल्यास त्यांचे या आधी प्रकाशित झालेले लेख वाचा.
रामदास सर......ओव्हर टु यु............
प्रतिक्रिया
५वा पर्याय!
मी सोडून ?
In reply to ५वा पर्याय! by ब्रिटिश टिंग्या
एमएलएम
एम एल एम
सरकारचे नियंत्रण
रामदास सरांना विचारा