ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...
प्रतिक्रिया
In reply to मनरेगात उन्हात लोकं मेली by मार्मिक गोडसे
In reply to मनरेगात उन्हात लोकं मेली by मार्मिक गोडसे
In reply to कॅशलेस व्यवहार हे ही नोटाबंदि by arunjoshi123
In reply to कॅशलेस व्यवहार हे ही नोटाबंदि by arunjoshi123
In reply to नीम हकीम खतरा- ए- जान by मार्मिक गोडसे
In reply to नीम हकीम खतरा- ए- जान by मार्मिक गोडसे
नोटाबंदीमूळे ज्यांचा जीव गेला त्याचा जाब विचारणे म्हणजे फालतू?भारतात ५० दिवसात ५०*३०००० = १५,००,००० लोक मरतात. त्यातले १५० मंजे किती? =========================== जाब विचारायची नविन हौस लागली आहे का? आतापावेतो कशाकशाने किती किती लोक मेले याचा जाब विचारावा याचा बराच मोठा हिशेब करता येईल.
"तेलगी सारख्या गुन्हेगारांनी व ISI ने बनावट नोटा छापल्या, त्याही अगदी बेमालूमपणे की, असल और नकल मे फरक ना कर पाओ..."आयेसाय बनावट नोटा छापते. तेलगी खऱ्या नोटा अवैधपणे छापायचा. दोन्ही अंतिमत: भारतास नुकसानकारक आहेत. २.
मग आता असा प्रश्न आहे की, नव्या छापलेल्या नोटा या बनावटीकरणापासून वाचू शकतात का ? नै म्हणजे काही स्पेशल फिचर, जसे की चिप वैगरे ? काही आहे का या नोटांमध्ये ??बनावटीकरणापासून कोणतंही चलन मुक्त नाही. ३.
याबाबतीत भाजप सायबर सेलकडून, तुम्हाला काहीतरी विश्वासहार्य बातमी, आतल्या गोटातून मिळाली असेलच की !मिळाली तरी तुम्हांस सांगणार नाही. आ.न., -गा.पै.
In reply to पगला गजोधर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
बनावटीकरणापासून कोणतंही चलन मुक्त नाही.एका बाजूला म्हणता, तेलगी/ISI/तत्सम शक्तींनी अर्थव्यवस्थेत घुसवलेल्या नोटा, निष्प्रभ करण्यासाठी डीमॉ केलं. दुसऱ्या बाजूला असंही म्हणता की, बनावटीकरणापासून कोणतंही चलन मुक्त नाही (अगदी नवे चलनही...) अरे भाई कहना क्या चाहते हो ????
In reply to बनावटीकरणापासून कोणतंही चलन by पगला गजोधर
In reply to जेवावं की जेवू नये .... by गामा पैलवान
In reply to पगला गजोधर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
Counterfeiting of the currency of the United States is widely attempted. According to the United States Department of Treasury, an estimated $70 million in counterfeit bills are in circulation, or approximately 1 note in counterfeits for every 10,000 in genuine currency, with an upper bound of $200 million counterfeit, or 1 counterfeit per 4,000 genuine notes.[1][2] However, these numbers are based on annual seizure rates on counterfeiting, and the actual stock of counterfeit money is uncertain because some counterfeit notes successfully circulate for a few transactions.४०००:१ हे प्रमाण ना के बराबर आहे कारण ही एक नोट बनवण्यातला, त्याला डिस्पोज करण्यात नेट प्रॉफीट अजून कमी असेल. भारतात हे प्रमाण २५०:१ असे राहिले आहे. ======================================= किंमत किती मोजायची यावर हे अवलंबून आहे.
तेलगी नी खोट्या नोटा छापल्या याचा काही संदर्भ देता येईल का?तेलगीने खऱ्या नोटा छापल्या हे माझं विधान आहे. त्यासंबंधी इथे एक लेख आहे : http://www.boloji.com/index.cfm?md=Content&sd=Articles&ArticleID=5030 त्यात शेवटी नाशिकच्या मुद्रणालयाच्या काही कर्मचाऱ्यांकडे परदेशी चलन आढळल्याचं म्हंटलं आहे. याचा अर्थ देशी चलन छापणंही तेलगीस सुलभ असावं असा मी काढला आहे. शिवाय मला आठवतं त्याप्रमाणे या प्रकरणाच्या सुरुवातीस छापे घातले तेव्हा देशी चलन सापडलं होतं. मोठ्या प्रमाणावर मुद्रांक नंतर सापडले आणि या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड वाढली. बडे हस्ती गुंतलेले असल्याने कोणीच तोंड उचकटंत नाहीये. पण हा घोटाळा केवळ तेलगीच्या आवाक्यातला नाही हे कोणालाही सहज कळेल. आ.न., -गा.पै. जाताजाता : यशवंत सिन्हा जास्त वचवच करू लागला तर मोदी त्याला आरामात खोपच्यात घेऊ शकतात. फक्त तेलगी एव्हढा शब्द उच्चारायचा अवकाश, गडी मऊ सुतासारखा सरळ येईल.
In reply to मार्मिकजी by सुखीमाणूस
तुमचे लेखाचे शीर्षक किवा जागा जरा चुकलेच... आवाज दाबला जातोय म्हणताय आणि तुम्ही यथेच्छ शिव्या घालताय मोदीना आणि त्यान्च्या निर्णयानाअगदी वरच्या भागातच दोष!
In reply to व्यक्तीद्वेष by ट्रेड मार्क
In reply to +१११ by स्रुजा
In reply to माझा प्रश्न तो नाहीच... by रविकिरण फडके
ह्या प्रश्नाचे काही ठोस उत्तर असू शकेल का ह्याचीही शंका आहेप्रत्येक निर्णयाचं अध्ययन खोलात जाऊन केलं जातं. सर्व पैलू पाहिले जातात. शासनाच्या निर्णयप्रणालीला खरे नाही उतरले तर कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. निर्णयांना विरोधक असणे वेगळे आणि निर्णय चूक असणे वेगळे. धरणांच्या बाबतीत प्रगत देशांत वार्षिक पावसाच्या २.५ पट (अर्थातच मागचे धरून) पाणी साठवलेले असते. भारतात ०.०६ पट. विजेच्या व्हेरियेबल कॉस्टच्या (फिक्स्ड कॉस्टच खूप असते ते असो) ३% फक्त पाण्याची किंमत असली तरी आपले विजेचे कारखाने फक्त पाणी नाही या कारणाने ६-६ महिने बंद असतात. या जगात दोन परस्परविरोधी मतप्रवाह आहेतः पहिला: १. निसर्गात ढवळाढवळ करायची नाही. २. खेड्याकडे चला ३. साधे जगावे दुसरा: १. मनुष्याच्या आधुनिक अपेक्षांप्रमाणे ठरलेल्या गरजांची आपूर्ती करावी. २. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. शासकीय निर्णय हे शक्यतो दोन्ही भूमिकांच्या मेरिट्स , डिमेरिट्स ना लक्षात घेऊन घेतले जातात. ====================== समजा तुमचे अपत्य एक यशस्वी डॉक्टर झाले तेव्हा तुम्हाला ते एक यशस्वी राजदूत झाले असते तर श्रेयस्कर असते असे दु:ख असणे कितपत सुयोग्य आहे?
In reply to माझा प्रश्न तो नाहीच... by रविकिरण फडके
तडकाफडकी (overnight) नोटा रद्द करून काय साधले?संभ्रम नको म्हणून काही गोष्टी: १.नोटछपाई सितंबर २०१६ पासून सुरु झाली. २. नोट डिझाईन त्यापूर्वी ६ महिने सुरु झाली. ३. नोटबंदी कशी करावी हे किमान ३० दिवस तरी ठरवले असेल. ४. करावी कि नाही हे देखिल ३० दिवसात ठरवले असेल. तर या अर्थानं तडकाफडकी म्हणता येत नाही. ========================================== आता दुसरा भागः प्रगत देशांत १००००:१ असं नकली नोटांचं प्रमाण आहे. आपल्याकडे २५०:१ असं आहे. विदेशात काळी अर्थव्यवस्था ५-७% आहे. आपल्याकडे ३०% ते ७५% असल्याचे अनुमान "होते". तिकडे भ्रष्टाचार कमी आहे, आपण त्यात अग्रगण्य आहोत. तिकडे भ्रश्टाचार व्यक्तिगत असतो, आपल्याकडे संस्थागत आहे. म्हणून इकडे जुगाड शोधणे आणि सरकारचे उपाय तोंडावर हाणून पाडणे सोपे आहे. म्हणून युरो प्रमाणे आपण ४ दिवस अगोदर सांगून नंतर सावकाश नोटबंदी केली असती तर ती अजूनच फेल असती.
In reply to माझा प्रश्न तो नाहीच... by रविकिरण फडके
रद्द केलेल्यात ज्या काही 'काळ्या नोटा' होत्या त्या बँकेत परत आल्याच. त्या येणार नाहीत असे मानण्याएवढा भाबडेपणा (naivete) मोदींकडे असेल ह्यावर मी तरी विश्वास ठेवणार नाही. (असेल तर कठीण आहे!)हे कदाचित बरोबर आहे. मोदी गुंतवणूकदारांसमोर नेहमी स्वतःला ममोंपेक्षा फार कमी पॉप्यूलिस्ट म्हणत असले तरी वास्तविक तसं म्हणता येणार नाही. त्यांची बनिया कंस्टिट्यूयन्सी फार दुखावली जाऊ नये म्हणून नोटा परत करण्याचे अनेक मार्ग मोकळे ठेवले होते. फार कमी मोठ्या माशांना सरकारनं आयडेंटीफाय केलं आहे. ====================== पण काळ्या नोटा आणि काळी संपत्ती या दोन भिन्न संकल्पना आहेत. काळ्या नोटा ह्या टीप ऑफ द आईसबर्ग आहेत. त्याखालची काळी संपत्ती नामोहरम करण्यासाठी सरकारने उचललेली इतर १०-१५ पावले स्तुत्य आहेत. काहींच्या बाबतीत आतापर्यंतचं पचलं असलं तरी पुढचा मार्ग दुस्तर करून ठेवला आहे.
In reply to +१११ by स्रुजा
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
अमेरिकेत ग्रहण होत तेव्हा "केवळ तेवढ्या कालावधीत" लोक काम करणार नाहीत त्यामुळे $700 million च नुकसान सोसावं लागेल असा अंदाज वर्तवला गेला होता.ग्रहण ही अवकाशात होणारी एक तद्दन रटाळ, फालतू गोष्ट आहे. अवकाशातील चमत्कारिक गोष्टींबद्दल अमेरिकन लोकांचा रस पाहता तिथे किमान ७ ट्रिलियन डॉलरची स्पेस ऑब्झर्वेशन इकॉनॉमी संभव असावी. असं दिसतंय.
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
नोटबंदीच्या संपूर्ण कालखंडातकालखंड शब्द वापरायला ५० दिवस पुरेसे आहेत काय?
In reply to नोटबंदीच्या संपूर्ण कालखंडात by arunjoshi123
In reply to नोटबंदीच्या संपूर्ण कालखंडात by arunjoshi123
In reply to तुम्हाला जो आवडता शब्द असेल by शब्दबम्बाळ
मुद्दे नसले कि असं सैरभैर टायपायला होत असेल नाही का?असं काही नाही.
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
भारताचे एकूण किती "वर्किंग अवर्स" वाया गेले याचा हिशोब आहे का?मान्य. टोटली अॅग्रीड. एकतर खिशात पैसे नाहीत वर अहर्निश रांगेत थांबायचं, त्यामुळे : १. देशावरचे लोकसंख्या वाढीचे दडपण या काळात कमी झाले असणार. या कामासाठी वापरले जाणारे तास रांगेत वाया गेले. २. लोकांनी दारू पिली नसणार, म्हणून त्यांचे आरोग्य सुधारले असणार. ३. प्रवास केला नसणार, म्हणून अपघातांची संख्या कमी झाली असणार. ४. खायला कमी मिळाले असणार, म्हणून पोटाचे आजार कमी झाले असणार. ५. चैनीच्या वस्तू, म्हणजे घड्याळे, सोने, बूट, सूट घेणे थांबवले असणार, आणि पैशांचा सदुपयोग झाला असणार. ६. ५० दिवस पैसे खर्च न केल्याने पैशांची बचत झाली असणार. ७. लोकांना आपण किती कमी पैशांत जगू शकतो ते कळले असणार. ८. लोकांची उद्यासाठीच्या एखाद्या महामंदीसाठी मानसिकता तयार होऊन जाणार. ९. बँकाचा तोच स्टाफ एरवी किती रिकामा असतो याची कल्पना देशाला आली. हाच प्रकार सर्व सेक्टर्समधे असणार. १०. लोकांना आपली बँक, ब्रँच कुठे आहे ते माहीत झाले. ११. लाईनमधे थांबल्यामुळे बर्याच लोकांना मित्र, काहींना जीवनसाथी मिळाले. १२. एरवी तशी संधी न मिळणार्या तरुण पोरांना, पोरींना रात्री उशिरा फिरायला मिळालं. १३. लाईनमधे २-३ दा १-२ तास थांबलं तरी ५० दिवस रोज ४-५ तास थांबल्याचा श्रमपरिहार मिळाला. १४ ८ तारखेपर्यंत नोव्हेंबरचे सारे मुख्य खर्च झाले होते आणि डिसेंबरपर्यंत बर्यापैकी पैसे आलेले, तरी दोन महिन्याचे कष्ट आणि त्याग देशासाठी उचलल्याचे सुख मिळाले. १५. गरीब कामगारांना खडे फोडण्याऐवजी स्वतःचे (सांगण्यासाठी का होईना) हजारो रुपये बँकेत टाकण्याचे त्यामानाने सुखाचे काम मिळाले. १६. एवढं करूनही लोकांनी सरतेशेवटी लोकांनी त्या क्वार्टरचा जीडीपी मागच्यापेक्षा वा मागच्या वर्षीच्या पेक्षा ६% नी जास्तच ठेवला, मंजे शब्दबंबाळ साहेब म्हणतात तसं मूळचा १०० चा जीडीपी ३००% नी वाया घालवून एफेक्टिवली ६% वाढवला म्हणजे त्या महिन्यात अतीव कष्ट केलं. २५ चा चक्क २६.२५ केला. सरकारनं त्या महिन्यांत लोकांनी नक्की काय करून हे नुकसान भरून काढले त्याचे अध्ययन केले पाहिजे. नेमकी नोटबंदीच्या काळात झालेलं नुकसान भरून येण्यासाठी जी काही जादू लोकांनी केली ती ते एरवी का करत नाहीत? देश सुपरपावर बनवायला हा हिट्ट फॉर्म्यूला आहे.
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
किती गावांमध्ये ATM मशीन आहे ते पण बघा एकदा.मंजे तिथे रात्रीच्या रांगा नव्हत्या?
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
नोव्हेंबर डिसेम्बर मध्ये बरीच लग्नेनोटबंदी करण्यास आपल्यामते संलग्न दोन आदर्श महिने कोणते?
In reply to नोव्हेंबर डिसेम्बर मध्ये बरीच by arunjoshi123
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
तुम्हाला फक्त स्मार्टफोन वाल्यांची काळजी असेल तर बोलून काही फायदा नाही पण जरा इतरांचं उदाहरण देतो.स्मार्टफोनवाले ३० कोटी आहेत. त्यांच्या घरातले प्रत्येकी २-३ पकडले तरी ६० ते ९० कोटी होतात.
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
याशिवाय त्यांच्याकडे डेबिट कार्ड वगैरे नसल्यावर अकौंट मध्ये पैसे असले तरी आजूबाजूचे जाणंयेण्याच्या रोखीचे व्यवहार करणार कसे? हे आणि अनेक प्रश्न त्यांना होते. आणि कार्यक्रम सोडून स्वतःचे नुकसान करून रांगेत उभे राहणे देखील परवडणारे नव्हते.ग्रहणात अमेरिकेचे ७०० मिलियन गेले तसे लग्न नावाच्या भंपक प्रकारात भारताचे नक्की काय काय "वाया जाते" यावर आपलं काय मत आहे?
In reply to याशिवाय त्यांच्याकडे डेबिट by arunjoshi123
In reply to तुमच्या ओढून ताणून आणलेल्या by शब्दबम्बाळ
महाशय "लग्नात पैसे जाळले जात नाहीत" वाया जायला. ते पैसे बॅंडवाला, घोडेवाला, आचारी, पंडित, कार्यालय अश्या अनेक गोष्टीत गुंतवले जातात. त्यामुळे त्या लोकांना फायदा हा होतोच. पैसा खेळता राहतो.सूर्यग्रहण पाहून वेळेचा अपव्यय करून देशाचं उत्पन्न कमी करणं आणि बँडवाला, इत्यादिंना बँड वाजवायला, इत्यादिला पैसे देऊन देशाचं उत्पन्न वाढवणं हे तत्त्वतः समानच आहे. सूर्यग्रहण पाहून मिळालेल्या आनंदाचं मूल्य त्या वाया गेलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असावं. म्हणूनच लोक ते करत असावेत. दुसरीकडे बँडवाला कदाचित अर्थव्यवस्थेत उपयुक्त कामे करणारांचे फुकट जगून शोषण करत असावा. देशाच्या उत्पन्नामधे अधिकृतरित्या काय मोजलं जातं आणि काय नाही आणि लोकांना कशाचं मूल्य आहे आणि कशाचं नाही यांत तफावत असते. याशिवाय, माझं, मी सोडून अन्य लोकांना कशाचं किती मूल्य वाटत आहे ते देखिल कितपत योग्य आहे वा अयोग्य आहे याबद्दल वेगळं मत असतं. नोटबंदीत वाया घालवलेल्या तासांत (एक मिनिट ती पूर्ण फेल्यूअर मानून) वा त्यावेळेसच्या मानसिकतेप्रमाणे केलेल्या वेळेच्या गुंतवणूकीत (काहीतरी चांगलं निघेल असं वाटलेलं आपण देखिल वर बहुतेक प्रांजळपणे म्हटलेलं आहे.) एक फलित अपेक्षित होतं. त्या फलिताचं आजचं मूल्य कोणाच्या लेखी शून्य असलं तरी तेव्हाच्या कृतीला वाया जाणे म्हणता येणार नाही. समजा एका गावात १०० कुटुंबे राहतात. ती कोणतेही निरुपयुक्त काम करत नाहीत. तिथे एक भिकारी, वा वादक आला आणि त्याचा संसार चालवण्यासाठी लोकांनी असलेल्या उत्पन्नातून त्याला पैसे दिले तर ते एक प्रकारचं विचित्र आर्थिक शोषण आहे. त्यामुळे लोक थोडं अधिक उत्पन्न कमवू लागले नि त्यांना वादनात मूल्य आढळले तर गावाचे उत्पन्न वाढले असे मानले जाईल. नोटबंदीत वेळ वाया गेल्याने आर्थिक नुकसान झाले नाही असं म्हणायचं नाही, पण त्या काळात करायच्या ज्या विशिष्ट कृतिचं आपण उदाहरण दिलं आहे, त्यापेक्षा नोटब्बंदीत तास वाया घालवणे अधिक उपयुक्त ठरावे. वेळ, आर्थिक स्रोत कमी कमी करत गेले तर लोक केवळ अत्यंत उपयुक्त कामे करतील नि जी अनावश्यक आहेत त्यांना सर्वप्रथम तिलांजली देतील हे साहजिक आहे.
In reply to भारीच लॉजिक! by शब्दबम्बाळ
अशी अनेक उदाहरणे मिळतील जर दुसऱ्या बाजूचा विचार करायची इच्छा असेल तर.लहान मुलांना शिक्षण दिल्याने त्यांचे किती तास वाया जातात, बालपण कसे नष्ट होते, २५-३० वयापर्यंत ते कसे काही कमावत नाहीत, शिवाय खर्च किती होतो, सरकारचे पैसे किती वाया जातात अशा दुसर्या बाजूचा विचार प्रत्येक ठिकाणी आवश्यक असावा.
In reply to अशी अनेक उदाहरणे मिळतील जर by arunjoshi123
In reply to चुकीची तुलना. शिक्षण आरामात by मार्मिक गोडसे
In reply to मी फक्त दुसरी बाजू by arunjoshi123
In reply to चुकीची तुलना. शिक्षण आरामात by मार्मिक गोडसे
परंतू नोटबंदी काळात जुन्या बाद नोटा ठराविक मुदतीतच बदलून मिळणार होत्या-- त्या नोटा बदलून घेण्याऐवजी स्वत:च्या खात्यात भरायचा ऑप्शन देखील होताच.
आपल्याच खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा असल्याने लोकांना सतत बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत होते.-- अशी किती लोक, किती तास सतत बँकेच्या रांगेत उभी राहत होती?
In reply to परंतू नोटबंदी काळात जुन्या by प्रसाद_१९८२
In reply to व्यक्तीद्वेष by ट्रेड मार्क
जीडीपी कमी झाला तुम्हाला किंवा मिपाकरांपैकी किती जणांना काय त्रास होतोय ते पॉईंटवाईज सांगा बघू.एक्कच नंबर हा! म्हणजे भारीच! काय फरक पडतो आपल्याला जिडीपी कमी होऊ दे नाहीतर पार बुडू दे, कुठून तरी उगीच आकडे काढून खेळ दाखवत असावेत! बर मला सांगा, काँग्रेसच्या काळात इतके घोटाळे झाले. त्याचा वैयक्तिक त्रास सांगा बघू जरा. कॉमन वेल्थ : तुम्ही खेळायला गेला होतात का? मग काय त्रास त्याचा? २ जी घोटाळा : तुम्ही स्पेक्ट्रम खरेदी करणार होतात का? मग जाऊ द्या ना... कोळसा घोटाळा : तुम्ही खाण खोदणार होतात का? मग काय करायचंय! आता या सगळ्या घोटाळ्यांनीही आपल्याला काहीच फरक नाही पडला कि! मग चांगलं चाललेलं कि काँग्रेसच्या काळात! उगीच घालवलं बिचार्यांना नाही का? आता उगीच देशाचा पैसा गेला वगैरे गोष्टी सांगू नका, तुम्हाला काय फरक पडला त्याने ते सांगा. जाता जाता bloomberg चाही रिपोर्ट बघा. संतुलित आहे How India's failed note ban move taught the world what not to do Modi's Anti-Graft Drive Hit After Indians Return 99% of Banned Notes

In reply to जीडीपी कमी झाला तुम्हाला by शब्दबम्बाळ
In reply to किती वहावत गेलात by ट्रेड मार्क
In reply to >>>मोदींना विरोध करायचा by थॉर माणूस
नाहीतर ६० वर्षे काही लोक देश विकून वगैरे खात होते असं म्हणतात६० वर्षे काही लोक काबाडकष्ट करून, कमावून देशाला पलंगावर आणून खाऊ घालत होते हे उघडं नागडं वास्तव कसं दिसणार नतदृष्टांना?
In reply to नाहीतर ६० वर्षे काही लोक देश by arunjoshi123
In reply to >>>मोदींना विरोध करायचा by थॉर माणूस
कोणीतरी केलेल्या कमेंटवर विसंबून आहे आणि मागो किंवा तुम्ही इथे मिपावर असले लेख/ प्रतिसाद लिहिताय.याना bloomberg चे रिपोर्ट दाखवले तरी असली वाक्य, असोच...आणि सरकार कोणाचेही असो त्याला जाब विचारण्याचा प्रत्येक सामान्य माणसाला अधिकार आहे. त्यासाठी त्याला तो "देशभक्त" "मोदीभक्त" इत्यादी असल्याची साक्ष देणे गरजेचे नाही.
India Sees 55% Increase In