चुकलेली वारी..
लेखनविषय:
आषाढ महिना लागला की आठवतात काळे मेघ ; त्या मेघांनाच दूत बनवणारे महाकवि कालिदास आणि मग वेध लागतात आषाढी एकादशीचे ,टाळ मृदंगाच्या जयघोषाचे ,विठ्ठलाच्या नामाचे, पंढरीच्या वारीचे.
वारी म्हणजे तीनशेहून अधिक वर्षे जपलेला महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा ,वारी म्हणजे नेम ,अट्टाहासाने घेतलेले आत्मक्लेषाचे व्रत ,त्यातील भक्तिरसाच्या सुखाची अनुभूति , समर्पणातील आत्मानंद .
या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे 'मनाचिये द्वारी यंदाची ही वारी ' असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. प्रत्यक्ष पंढरपूरी जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येणार नसल्यामुळे जीवाची तगमग होते आहे....

वाचने
8431
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
सुरेख.
In reply to सुरेख. by प्राची अश्विनी
+१
सुरेख
या वर्षी वारीची परंपरा खंडीत होणार
In reply to या वर्षी वारीची परंपरा खंडीत होणार by ज्ञानोबाचे पैजार
हो ना..
नमस्कार ,
अप्रतिम
+१
वाह !
अप्रतिम!!
अतिशय
सुरेख!
अप्रतिम
उत्तम रचना!
सुन्दर
काय हे पडळकर साहेब !
सुरेख लिहीलंय!