Skip to main content

वरूणराजाचे आगमन

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी बुधवार, 27/05/2015 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
वरूणराजाचे आगमन ऐश आरामात जगती माणसे, निसर्गाची विल्हेवाट लावून. पाऊस पडला नाही म्हणून, शेतकरी घेतो जीवन संपवून. वाचवा सर्वांचा शेतकरी राजा, घ्या हे मनावर कोरून. पिकवतो धान्य आपल्यासाठी तो, स्वतः काबाडकष्ट करून.  वरूणराजाचे आगमन होणार, म्हणून मन प्रसन्न आहे. कसा बरसेल कोणावर ? हेच एक प्रश्न चिन्ह आहे. यल्लप्पा सटवाजी कोकणे २६ मे २०१५ ९८९२५६७२६४
लेखनविषय:

वाचने 581
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया