मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबई ईंडी आणि मानसिकता

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
मुंबई ईंडी हिरव्या गार गवतावर वाहे झुळ-झुळ पाणी. पीत-पीत पेप्सी कोला क्रिकेट खेळती मुंबई ईंडी. मानसिकता राणी म्हणाली, ब्रेड नसेल तर केक खा. मंत्री म्हणाला, पाणी नसेल तर शिवाम्बू प्या. काळ आणि देश बदलला तरी मानसिकता एकच सत्ताधार्यांची.

वाचने 859 वाचनखूण प्रतिक्रिया 0