मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस-४

उदय सप्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
त्याचं अस्तित्व म्हणजेच एक आमंदाचं गाणं ! प्रत्येक वेळी नवा स्पर्श , अनोळखीपणे न्हायचं !

वाचने 3492 वाचनखूण प्रतिक्रिया 2

अमोल केळकर गुरुवार, 06/12/2008 - 16:23
बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात... रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते.

In reply to by अमोल केळकर

उदय सप्रे गुरुवार, 06/12/2008 - 16:52
केळकर साहेब, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा..... उदय सप्रे