लेखकmogheयांनी शुक्रवार, 05/03/2010 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
चंदनाचे जीवनच असं असते,
नेहमी दुस-यासाठी झिजायचे असते
स्वत: मरत असला तरी,
लोकांसाठी जगायचे असते
नात्यांच्या बंधाचेही असंच काहीसं असतं
नको असलेली काही नाती
आयुष्यभर वागवावी लागतात,
आणि मनात जपलेले काही बंध
आयुष्यभर अबोलच राह
प्रतिक्रिया