नरभक्षकाच्या मागावर ! - भाग २
भाग १
भाग २
-------------------------------------------------------------
दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी गुंडलम नदीच्या मऊशार वाळूवर मला वाघिणीच्या पावलांचे ठसे आढळून आले. रात्री नदी शेजारून पाणथळ ठिकाणी जिथे मी पहिले रेडकू आमिष म्हणून बांधले होते तिथवर पोहोचली होती हे तिच्या ठशांमुळे अधोरेखित होत होते, त्याला बघून ती क्षणभर थांबली,मात्र त्याला स्पर्श ही केला नव्हता. तसेच पुढे चढून ती शेजारच्या टेकडीला वळसा घालून अनशेट्टी च्या दिशेने गेली होती.
सुट्टीतील प्रेम
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती.
ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला,
माऊशीकड आलती.
त्याच रात्री अंधारात
आमची भेट झालती.
अंधारात फक्त आमची
एकमेकांशी बोलनी झालती.
आणि नंतर तिने माझ्याकडे आणि,
मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती.
आशा काही रात्री गेल्यानंतर
आमच्या नात्याला सुरवात झालती.
का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती.
कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.
काव्यरस
सुट्टीतील प्रेम
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती.
ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला,
माऊशीकड आलती.
त्याच रात्री अंधारात
आमची भेट झालती.
अंधारात फक्त आमची
एकमेकांशी बोलनी झालती.
आणि नंतर तिने माझ्याकडे आणि,
मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती.
आशा काही रात्री गेल्यानंतर
आमच्या नात्याला सुरवात झालती.
का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती.
कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.
काव्यरस
सुट्टीतील प्रेम
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती.
ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला,
माऊशीकड आलती.
त्याच रात्री अंधारात
आमची भेट झालती.
अंधारात फक्त आमची
एकमेकांशी बोलनी झालती.
आणि नंतर तिने माझ्याकडे आणि,
मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती.
आशा काही रात्री गेल्यानंतर
आमच्या नात्याला सुरवात झालती.
का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती.
कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.
काव्यरस
पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर भाग २
पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर - भाग १ आबा पाटिल यांनी लिहला आहे.
कॉल घेणे
शेफ के डी यांनी बनवुन दिलेल्या प्लॅन नुसार तिसऱ्या दिवशी एकूण १५३ किमी अंतर पार करून धारवाड येथे मुक्काम करायचे होते. आदल्या दिवशी कराड वरून निघायला उशीर झाला व निपाणीला रात्री हॉटेल शोधण्यात बराच वेळ गेला त्यामुळे पाहिजे तेवढा आराम झाला नव्हता म्हणून आम्ही धारवाड एवजी कित्तुर थांबू असा निर्णय घेतला (कॉल घेतला).
कित्तूरला पोचल्यावर हॉटेल मालकासोबत फोनवर बोलून रूम बुक केली त्यामुळे आम्हाला रूम मिळाली.
चिमुलवाड्यावर योग शिबीर
मे महिन्याचे दिवस होते. सकाळचीच वेळ होती. हगणदारी मुक्त योजनेखाली गावात प्रातर्विधी केंद्रांची बांधणी झाल्याने सकाळी सकाळी हातात बादल्या घेऊन "रोपे लावण्यासाठी" बाहेर पडणाऱयांची संख्या बरीच कमी झाली होती ! वाड्यावरील शाळेतल्या पोराट्यांना अर्थातच उन्हाळ्याची सुटी होती. पण सकाळी सकाळीच भक्तिरूप दिगंबर काका भूपाळ्या, भजने म्हणत गळा काढत असल्याने पोरांच्या उशिरा उठण्याच्या बेताला रोज वाळवी लागलेली असे. असो, तर अश्याच दर सकाळी सावरगावच्या बहुतेक बायका सकाळी सकाळी गावच्या रस्त्यावर चालायला जात असल्याची बातमी मिळाल्यापासून काका कामत आणि गुरव गुरुजींनीहि चालायला जाण्याचा दिनक्रम सुरु केला होता.
दोसतार - ४३
अरे हे काय . अज्या का उभा आहे वर्गासमोर, असा मधेच . का रे काय झाले. काय झाले. अरे तिसरा तास संपून छोटी सुट्टीही संपली. आता चौथा तास सुरू झालाय. सस्स्स्स्स्स… श्शीशी… मुलांनी नाराजी व्यक्त केली. ऑफ तास संपला होता.मागील दुवा : http://misalpav.com/node/46227 शिक्षक दिन येवून गेला . संध्याकाळी घरी जाताना रस्त्यात कोणाच्या तासाला काय गम्मत झाली हेच बोलत बोलत गेलो. सगळेच तसे बोलत गेले. मज्जा तर प्रत्येक तासाला झाली होती. प्रत्येल्काला काहीतरी नवीन सापडले होते. कविता अजिबात न आवडणारा रघु कविता चालीवर गुणगुणत होता.
मिसळपाव