हजारो ख्वाहिशें ऐसी - २०० किमी BRM भाग २
२८ तारीख उजाडली. सकाळी सगळ्यांनी आपल्या आपल्या सायकली आणून आमच्याकडे लावून ठेवल्या. १० वाजता गाडी घेऊन बाबा आले. सायकल चढवून बांधून गाडी पुढे गेली. मागून आम्ही ५ जण एका गाडीत बसून निघालो. वाटेत शैलेश पेठे भेटला. खेड तालुक्यातून तो आणि पाटणे अशा दोघांनी नाव नोंदवलं होत. मग त्यालादेखील बरोबर घेऊन प्रवास सुरु झाला. चहा, वडापाव ब्रेक घेत सावंतवाडी गाठली . सायकल उतरवून चेक करून घेतल्या. थोडंफार ग्रीसिंग वगैरे करून सायकल तयार झाल्या. स्पर्धेचा आयोजक पुष्कर कशाळीकर हा देखील तिथे आला होता. त्याच्याशी ओळख झाली. थोडीफार आणखी माहिती झाली. रात्री जेवून सगळे झोपलो. सकाळी ५.
मिसळपाव
समापन
या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो.
लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान ९) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो.
१. कोणताही पुर्वाग्रह नको.
२. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये.
३.
लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९
शिवाजी महाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून १६६६च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते.
१. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्याअभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती.
२. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता.
वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरती सारख्या ठिसूळ व नरम मिठायांना ६० -७० किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.