तिळाचे लाडू
तिळाचे लाडू
सौ सरिता सुभाष बांदेकर
ही तिळाच्या लाडवाची पाककृती नाहीय, पण तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का???
याचा फोटो काढावा असे त्यावेळी वाटलं नाही कारण त्यावेळी सेल्फीची हवा नव्हती.म्हणजे मोबाईलच्या जन्मा आधीची ही खरीखुरी घडलेली गोष्ट आहे.
मिसळपाव
तेराव्या शतकात परमार्थाचे पीक सर्वत्र सोळा आणे आलेले होते. जोगा परमानंद तेली जातीत निर्माण झाले. परमानंद हे यांच्या गुरूचे नांव आणि जोगा हे यांचे स्वतःचे नांव. हे बार्शीस रहात असत. तेथे असलेल्या भगवानाच्या मंदिराकडे ते रोज गीतेतिल एक श्लोक म्हणत, नमस्कार घालीत जात असत.
आज काय घडले...
मार्गशीर्ष व. १३
धनुवीर कर्ण याचा वध !
शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. १३ रोजी पृथ्वीवरील अलौकिक धनुर्वीर कर्ण याचा वध झाला.
कर्ण आणि अर्जुन यांचे युद्ध अत्यंत निकराचे झाले.