लेखकनीधपयांनी मंगळवार, 08/06/2010 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले.
आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्या आजी, हात पाय सुजलेले आजोबा...
लेखकभाग्यश्रीयांनी मंगळवार, 08/06/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन'स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ.
जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं!
लेखकशिल्पा बयांनी मंगळवार, 08/06/2010 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्तात आताच http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=75758:… हि बातमी वाचली...न्यायालयाने वॉरन अंडरसन याचा उल्लेखदेखील केला नाही असे लिहिले आहे...अशीच थट्टा होणार असेल तर लोक का म्हणून कायद्याने वागायला जातील? का त्यांना देशप्रेम वाटेल?
पेपर उघडला कि असंच काहीतरी वाचायला मिळतं... :-( नक्की कोणाचं, कुठे आणि काय चुकतंय हे कळायलाच मार्ग नाही..
लेखकविनायक प्रभूयांनी सोमवार, 07/06/2010 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे आहेस?
आज भेटतोस का?
घरी नको.
पण नक्की भेट.
तुझ्याकडे काय आहे?
शिवास चालेल.
आज लुढके पर्यंत पिणार आहे.
घरी पोचवायची जबाबदारी तुझी.
Am I crashing?
may be.
meet me and find out.
You are the crash specialist.
बायकोला सांगुन येतोय.
तुझ्याबरोबर असलो तर तीला काळजी नसते.
आधीच्या क्रॅशेस मधे तुच संभाळले आहेस हे तीला माहीत आहे.
.........................................................................................
जवळ जवळ एक वर्षाने भेटतोयस रे.
गेली ३० वर्षाची आपली मैत्री.
अगदी बिनओझ्याची.
कधी जास्त न भेटता मैत्रीची घट्ट विण.
शेवटी तु म्हणाला होतास तेच खरे झाले.
बायको अक्षरशः कोसळलीय.
दाखवत नाही
लेखकसुधीर काळेयांनी सोमवार, 07/06/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
अल कायदाचे तीन नंचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!
मी २३ जून २००९ साली लिहिलेला अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांची माहिती देणारा लेख लिहिला होता.
http://www.misalpav.com/node/8315
गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी आलेल्या वृत्ताप्रमाणे द्रोणाचार्यांच्या हातून त्यांची अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील प्रदेशात हत्या करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्याचे कुटुंबीयही मारले गेल्याचे वृत्त आहे.