पावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks )
चैत्र महिना येतो आणि उन्हाच्या काहीलीने समस्त जीव कातावलेले असतात. धरतीही भेगाळून सुस्कारे टाकत असते, डोंगर करपून काळे झालेले असतात. सगळेच आसूसलेले असतात, पाण्याच्या थेंबाना. वैशाख संपत येतो ,गार वारे वाहू लागतात आणि अशातच एक दिवस "तो" येतो. पश्चिमेला आकाशात काळी धुसर रेषा उमटते, बघता बघता जवळ येउ लागते आणि काळेकभिन्न ढग आकाश व्यापून टाकतात.
मिसळपाव
सोबतच दुस-या एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर त्यात ५-६ काळया खारका टाका यानंतर साधारण ३० सेकंदा नंतर ग्यास बंद करा .