एक हरअमि माणुस्---ज्ञानेश्वर आगाशे
ह्या माण्साने ७०० कोटि रुप् ये मर्अठि माण्साचे हड्प केले
कसे ????
वाचा उद्याच्या अन्कात
ह्या माण्साने ७०० कोटि रुप् ये मर्अठि माण्साचे हड्प केले
कसे ????
वाचा उद्याच्या अन्कात
आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ताळमेळ
काव्य हे जुळे कधी कधी उगाच शब्दभेळ
हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ
सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥
भोज राजाने फक्त दोन ओळी दिल्या आणि कालिदासाला श्लोक पूर्ण करण्यास सांगितले - काय आहेत त्या दोन ओळी?
--- -- --- ---
--- -- --- ---
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे
(उत्तर माहीत असेल तर व्य. नी. तून कळवावे - शुक्रवारी मी अचूक ओळखणार्यांच्या नावासह इथे देईन.)
खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.
डॉक्टर की कलेक्टर ?
माझ्या कॉलेजच्या जीवनात आमच्या 'सांस्कॄतीक संघाची' एक 'पंच लाईन' होती. एकदम झक्कस .......
मला ती माझ्या ब्लोग वर टाकायची आहे पण मला त्या ४ ओळींपैकी फक्त ३ ओळीच आठवत आहेत, तर मला त्याची चौथी ओळ पूर्ण करण्यास मदत करा .........
मी हा 'मिपा' च्या 'चारोळीत्तम लोकांना ' दिलेला 'खो' समजावयास हरकत नाही ....
"जिज्ञासा आमची जननी आहे ,
-------------------------
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "