सैतानाचे मनोगत
( नेहमी देव श्रेष्ठ आणि दानव वाईट हेच गृहित धरले जाते आणि त्याचं प्री-फोर्मेटेड विचारातुन आपण आपलं आध्यात्म पुढे चालवतो.. हे कितपत खरं आहे ते माहित नसतानाही सतत केवळ देव श्रेष्ठ आणि दानव वाईट याच भुमिकेत आपण रहातो त्यामुळे कधीतरी एकदा "तिकडची" बाजु काय आहे ते जाणुन घेण्याची इच्छा झाली....आणि हे सुचलं...बघा कसं वाटतय तुम्हाला, पटतय का?) जर हे मनोगत वाचल्यावर तुम्हाला मी यातुन देवांविषयी वाईट वक्तव्ये केली आहेत असं वाटलं तर मी आधिच क्षमा मागतो.
मिसळपाव
हे काय आहे याचा तज्ञ मंडळींनी खुलासा करावा!