तिखटामिठाचे आप्पे आणि चटणी
साहित्य : एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी हरभर्याची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी कच्चे जाड पोहे, हिरव्या मिरच्या,
आल्याचा छोटा तुकडा, पाव वाटी धूवून चिरलेली कोथिंबीर, दीड टेबलस्पून कच्च्या तेलाचे मोहन.
कृती : आदल्या दिवशी तांदूळ व दोन्ही डाळी स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घालव्यात.
रात्री परत एकदा धूवून सरसरीत वाटून एकत्र करून उबेच्या जागी झाकून ठेवावे.
दुसरे दिवशी आप्पे करायच्या वेळी जाड पोहे पाण्यात धूवून कुस्करून मिश्रणात घालावेत.
मीठ, मिरची व आल्याचे वाटण घालावे.
मिसळपाव
ग्वाल्हेर, आग्रा, व जयपूर गायकीचा नितांत सुंदर मिलाफ त्यांच्या गायकीत आहे. पं. राम मराठे, पं. गजाननबुवा जोशी, पं. राजाभाऊ कोगजे या गुरुंची परंपरा उल्हाजींनी समर्थपणे पेलली आहे. भारतीय अभिजात संगीताला लोकाभिमूख करण्यातले त्यांचे योगदान खुपच मोठे आहे. उल्हासजींच्या मैफिलींना असलेला युवा वर्गाचा प्रतीसाद पहाता त्यांचे अभिजात संगीतातले दिपस्थंभा सारखे स्थान लक्षात येते.