Skip to main content

तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 28/02/2012 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन खालील कथन प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ या ग्रंथातील संदर्भ टीप क्रमांक 2 वरून उद्धृत केले आहे. येथे ‘चमत्कारां’ना ‘तथाकथित’ हे विशेषण लावण्याचे कारण ‘चमत्कार’ नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, हे आहे.

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

मराठी भाषा दिवसानिमित्त

लेखक चिम् चिम् मामा यांनी सोमवार, 27/02/2012 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज मराठी भाषा दिवस... त्या निमित्ताने माझ्या काही कविता. वहितली कविता मी माझ्या ब्लॉगवर ताकली, सर्वांनी वाचावी म्हणुन पत्रिके सारखी वाटली! माझी कविता वाचून त्यावर भरपूर रिप्लाय यावेत, कवितेत कमी पण रिप्लाय मधे शब्द जास्त असावेत! माझी कविता वाचून यावी ओठांवर गाणी भावुक शब्दांनी यावे डोळ्यात पाणी! अशी असावी माझी कविता जी सांगुन जाइल खूप काही, प्रत्येक जण आपली कविता त्यात पाही! मग, माझी ही कविता त्याने तिला फॉरवर्ड करावी, आवडते ती त्याला ह्याची ती पावती असावी ! http://bhagyaswap.blogspot.in/

माझा देश

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 27/02/2012 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझा देश (१) मी लहान असतांना वाचलय या देशात सोन्याचा धुर निघायचा निर्मळ पाण्याचे झरे दुथडी भरुन वाहनार्‍या नद्या सुरम्य निसर्ग, हिरवेकंच किनारे शेतात भात पिकलेला शेतकरि आनंदाने मधुर गीत गातो एक वितराग मुनि साधनेत मग्न संतुष्ट दोघांच्या हि मनात लवलेष नाही द्वेष भावाचा माझा देश (२) कुठे गेला माझा तो देश मि शोधतोय त्याला आटलेले झरे आटलेल्या नद्यांचे भकास किनारे शेतात भात पिकलेला शेतकरि मनातुन धास्तावलेला एक वितराग मुनि साधनेत मग्न अशांत राग, द्वेष, क्रोध,मत्सर.... कुठे
काव्यरस

Social Networking वरील निर्बंध....

लेखक अमितसांगली यांनी सोमवार, 27/02/2012 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार करे वो चमत्कार और जनता करे तो बलात्कार.... इंटरनेट विश्वात आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. 'सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त मजकुरासंबंधी गूगल व फेसबुक या संकेतस्थळांनी योग्य काळजी घ्यायला हवी.

मना घडवी संस्कार !

लेखक यशोधन वर्तक यांनी सोमवार, 27/02/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कार हा फार ट्रिकी शब्द आहे...कधी त्याला खोल अर्थ असतो आणि कधी ते अळवावरचे पाणी असते. संस्कार हे कोणावर कधीच लादता येत नाहीत किंवा " पास " अथवा " रिजेक्ट " लेबल सारखे चिकटवता नाहीत . संस्कार दिले जातात आणि ते योग्य रीतीने घेतले जातात असा संस्कारांचा वसा पिढी दर पिढी चालू असतो . पण मुळातच ज्या व्यक्तीवर हे संस्कार होतात ती व्यक्ती पुढे जावून याला किती महत्व देते यावरून त्या संस्कारांची व्याख्या नेहमीच बदलत असते ......कालमानानुसार संस्कारबदलत जातात ...शंभरवर्ष पूर्वी केले जाणारे संस्कार कालानुरूप बदलले , तर काही संस्कार सततच्या बदलत्या परिस्थिती देखील काळाच्या कसोटींवर खरे उतरले.