Skip to main content

मास्तर, जरा नैतिकतेने र्‍हावा....!!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 05/01/2014 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी. मंडळी काल रात्री ठरवलं होतं की रविवारच्या सकाळ पर्यंत विनाअडथळा मस्त ताणून द्यायची.. पण हाय रे दुर्दैव. पहाटे चारलाच डोळे उघडले. अर्थात तसं व्हायला दोन कारणं होती पैकी एक खासगी होतं आणि दुसरं खासगी आठवणीला जोडून पतंगाच्या शेपटीसारखं दुसरं एक सरकारी कारण चिकटलं होतं. आता मनात आलेल्या विचारांचं शेअरींग केलं की मनावरचं ओझं कमी होतं, काही एक उत्तम विचार आपल्या देता घेता येतो, असे म्हणतात म्हणून मास्तर, जरा नैतिकतेने राव्हाची ही एक गोष्ट. मंडळी, महाराष्ट्र सरकारच्या उच्चशिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलं आहे.

ब्रेकफास्ट रेसीपी ..... अंडा पाऊच (बिहारी स्टाईल)

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी रविवार, 05/01/2014 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेकफास्ट त्यात ही तराईच्या थंडीत (किंवा अगदी दिल्ली की सर्दी सुद्धा), अंडे इज मस्ट!!! सदरहु प्रकार मी एकदा बिहारात (मोतीहारी) इथे एका गाड्यावर खाल्ला होता आज घरात साहीत्य अन मुख्य म्हणजे बनवायचे नेमके भांडे (उपकरण ) सापड्ले सो म्हणले बनवुन बघावे, काहीसा हाफ फ्राय पल्टी मारके सारखा प्रकार आहे पण शेप मुळे मस्त वाटतो!!!! साहित्य :- १. २ अंडी २. सरसों तेल (ह्यात चव जब-या येते, तुम्ही वास आवडत नसल्यास रिफाईंड वापरु शकता) ३. २ कांदे बारी चिरुन ४. ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन (आपल्या गरजे नुसार अ‍ॅडजस्ट करणे) ५.

स्ट्रॉबेरी सेवबा

लेखक टक्कू यांनी रविवार, 05/01/2014 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्ट्रॉबेरी सेवबा / Strawberry Sevba लाल चुटुक गोळे हिरव्या रंगाच्या गोंड़यावर! ओळखा बर मी कोण? अशी लहानपणी ओळख झालेली स्ट्रॉबेरी थंडीची खास ओळख. नाजूक पिवळ्या कणात गुंफलेली लाले लाल स्ट्रॉबेरी महाबळेश्वर च्या स्ट्रॉबेरी फार्म मध्ये जाऊन खाण्यात वेगळीच मजा आहे. नुकतेच mapro च्या फार्म मध्ये फ्रेश स्ट्राबेरी मेलबा चाखले. ती अप्रतिम चव जीभेवर रेंगाळत असतानाच सुचले त्याचे variation. ताबडतोब try केले आणि एक hit dish यादीमध्ये add झाली.

सिंहगड व्हॅली

लेखक नांदेडीअन यांनी रविवार, 05/01/2014 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सिंहगड व्हॅलीला कसे जायचे याबद्दल माहिती हवी होती. वन विभागाच्या चेकपोस्टजवळ (जिथे प्रवेश शुल्क आकारल्या जाते) कुठे तरी आहे ती पायवाट असे ऐकले आहे. फॉन्ट साईझ वगैरे गंडले तर माफ करा, मोबाइलवरून आलोय हाटेलात. धन्यवाद. :)

ट्रोजन युद्ध भाग २.३-इलियडमधील हेक्टरपर्व आणि पॅट्रोक्लसचा मृत्यू.

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 05/01/2014 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ सर्वप्रथम या लेखमालेतला हा चौथा भाग येण्यास कल्पनातीत उशीर झाला त्याबद्दल सर्व वाचकांची क्षमा मागतो. कधी हे नैतर ते अशी नाना खेकटी मध्ये आल्यामुळे फार वेळ गेला. पण गेले काही दिवस काम सुरू असून आता ही लेखमाला लौकरच वेग घेऊन संपेल याची ग्वाही देतो. पुढचा लेख तयार आहे, लगेच टाकणारही आहे. यापुढे असे होणार नाही.

केरळ भटकन्ति.

लेखक महायोग यांनी रविवार, 05/01/2014 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारि महिन्यात केरळ ला फिरयला जायचे आहे. क्रुपया चान्ग्लि होटेल्स व स्थळे सुचवा.

शतशब्दकथा कशी असावी?

लेखक खेडूत यांनी शनिवार, 04/01/2014 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्दकथा या कथा प्रकारावर मनात आलेले उलट-सुलट विचार शब्दात पकडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यात अजून भर घातल्यास नव्याने अशी कथा लिहिणाऱ्याला मार्गदर्शक होईल असे वाटते . अतिवास यांनी लिहिलेली शतशब्दकथा मिसळपाव वर मागच्या वर्षी पहिल्यांदा वाचली तेव्हाच छान वाटली. म्हणजे या प्रकाराचं हे नाव नंतर ठरलं- तेव्हा आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं इतकंच. मग कथा पुन्हा एकदा आवडली. एका छोटीच्या निरागस मनातले विचार विविध प्रसंगातून वाचायला मिळत आहेत. नंतर मीही एक शतशब्द कथा लिहून पाहिली. मस्त वाटलं. प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनेवर होती म्हणून सोपं गेलं.

अर्थक्षेत्र भाग - ५ - गुंतवणूक

लेखक ज्ञानव यांनी शनिवार, 04/01/2014 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
"सामान्यतः मला काहीच येत नाही असे गृहीत धरूनच आपण दुसर्याला "संधी " देतो. त्या ऐवजी आपण स्वतः जर सगळी माहिती काढून सर्वसमावेशक तयारी केली म्हणजेच थोडक्यात स्वतःलाच प्रथम "संधी" दिली तर एक अतिशय मोठा धोका आपण टाळू शकतो आणि पुढचे संभाव्य धोके परतवण्याचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो."
माझे एक अशील श्री हेरंब जोशी, ह्यांनी प्रथम स्वतःला "संधी" दिली. व्यवसाय भिक्षुकी नोव्हेंबर २००० साली त्यांनी रुपये १३५००० नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या नावे बँक ऑफ बरोडामध्ये फिक्सला ठेवले.

अदभूत शास्त्र

लेखक सचीन यांनी शनिवार, 04/01/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष हा व्यवसाय आपल्या भारतात चांगलाच फोफावला आहे. जनतेला ज्योतिष ह्या अदभूत विद्येमुळे आपल्या आयुष्यात काय काय घटना घडणार आहेत ह्याची खडान्खडा माहिती होते. काही अप्रिय घटना घडणार असेल तर ग्रहांची शांती करता येते. आपली आपल्या समाजाची भविष्यकाळातील स्तिथी जनतेला ज्योतिष विद्येमुळे कळते. भविष्यात होणारे आजार, मिळणार असणारी नोकरी ह्या बाबत आधीच सारे कळते. त्यामुळे मनुष्याचे जीवन सुखी बनवण्यात हे शास्त्र अग्रेसर आहे. सध्या २०१४ ला निवडणुकांची रणधुमाळी चालू होईल. पण ज्योतीशाना मात्र भारताचे भविष्य माहित असणार कोण निवडून येईल कोणाला किती मते मिळतील तेही माहितच असणार.

नवे देव आणि त्यान्चे नवे भाव

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 04/01/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाव तेथे देव, मग नवीन देव आले तर नवीन नकोत का भाव? विसरा जुनी माहिती, जुन्या पद्धती, खूप ऐकले असेल भाव तेथे देव, पण आता नवीन पद्धती आणि त्यांत "भाव" कसा ठरवावा हे माहीत आहे काय? "प्रयत्नांती परमेश्वर" असेल अनेकदा ऐकलं, पण त्याचाच आता नवा "अर्थ" काय ?