वस्त्रोद्योग-१ : कापसापासून सुतापर्यंत
नमस्कार,
आपणांस माहित आहेच कि अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत.
तर धाग्याच्या शिर्षकावरून आपणांस अंदाज आला असेलच कि या तीन मुलभूत गरजांपैकि मी कोणत्या गरजेबाबत लिहणार आहे ते.
तर ती महत्वाची गरज म्हणजे "वस्त्र".आदिम काळी मानवप्राणी निर्वस्त्रच फिरायचा,मग कसे कोण जाणे काळानुरूप मेंदू प्रगत होत गेला आणि मानवी मनामध्ये भावनांचा उदय झाला.त्यापैकिच एक भावना म्हणजे "लज्जा".
आणि त्यामुळेच शरीराचा काही भाग झाकणे हे गरजेचे होऊन गेले,तसेच ऊन,वारा,पाऊस यापासून शरीराचे रक्षण व्हावे हेही महत्वाचे.
पण सद्य स्थितीला आपण "लज्जा" या एका कारणास्तवच कपडे वापरतो असेच म्हणावे लागेल,आणि शरीर
मिसळपाव
२.