ब्रायनिंग (Brining)
चिकन, हा माझा विकपॉइंट आणि त्यात तंदुरी म्हंटल कि मग बघायलाच नको. बऱ्याचदा मात्र चिकन हे असं तंदूर किंवा ओव्हन मध्ये भाजल्यावर कोरडं पडतं, आणि मग खाण्याचा मज्जा निघून जातो. ह्या पुढे मात्र अश्या कोरड्या चिकनला आपण टाटा बाय बाय करूयात!
ह्या लेखात ब्रायनिंग बद्दल सविस्तर लिहिणार आहे. ब्रायनिंग म्हणजे काय, ते का करावे, नक्की ह्या मागे शास्त्र काय आणि शेवटी ते कसे करावे हे आपण आज जाणून घेऊ.
ब्रायनिंग का करावे?
आधीच आम्हाला थारा नसते, कधी एकदा चिकन खातोय, आणि त्यात हा बाबा अजून एक स्टेप करायला सांगतोय! अहो का करू आम्ही हे नसते उपद्व्याप?
पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा
औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच.
१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.
२. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड
साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार
३.
अता खेळी महाराष्ट्रातील कामाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या "खासदारांनी गाव दत्तक घेऊन आदर्श खेडे" या संकल्पने अंतर्गत सचिन ने (खासदार असून्ही आपुलकीने एकेरी ऊल्लेख करावासा वाटतोय त्या बद्दल क्षमस्व्)आंध्रामधील पुत्तमराजूकन्ड्रिगा
ईग्रजी नाव Puttamrajuvari Kandrika दत्तक घेतले होते साल २०१४ नोव्हेंबर.
त्याचा झालेला कायापालट गोषवारा असा:
पहिली भेट२०१५मध्ये दिली
नंतर वारंवार कामाचा आढावा व प्रगती यांचा पाठपुरावा केला.
खासदार निधीतून २.७
झिंग झिंग झिंगाट....
झिंग झिंग झिंगाट....
१९७३ च्या दुष्काळानंतर एवढा भीषण दुष्काळ बीड जिल्ह्याने पाहिला नव्हता.
राम पोंढेच्या पोरांच्या शाळा केव्हाच सुटल्या. मोठा कुठेतरी बिगारी काम करीत होता तर छोट्याचे कळण्याच वय नव्हते. त्याला बिचाऱ्याला फक्त एवढेच कळत होते की आता भूक लागल्यावर मागच्याप्रमाणे खायला मिळत नव्हतं. जास्त रडारड केल्यावर धपाटं मात्र मिळत होतं.
दररोज एका तरी शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी वर्तमानपत्रातून झळकू लागल्या. राम्याने मनाशी प्रतिज्ञा केली की तो असलं काही करणार नाही.
‘‘वेळ आली तर म्या गाव सोडल, चोऱ्या करल, पण आत्महत्या करणार नाही.
पाऊस-प्रवास
हे लिखाण भटकंती सदरात टाकावे की जनातलं मनातलं या सदरात, या संभ्रमात होतो शेवटी इथे लिहायला सुरुवात केली.
सकाळी साडेसात-आठची वेळ म्हणजे हातघाईची, जणू काही रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मुलींची शाळेला जाण्याची घाई, माझी आणि माझ्याहून चांगल्या अर्धांगिनीची (Better-half हो, तीही हा धागा वाचणार ना, म्हणून लिहिलं!) कामाला जाण्याची घाई. आजचा दिवसही काही वेगळा नव्हता, except रिपरिप पडणारा पाऊस आणि गच्चं भरलेलं आभाळ.
हैद्राबादचा पाऊस हैद्राबादी लोकांसारखाच आळशी आहे पण जनरली तसा शहाणा आहे.
बरे नाही
टपोरे पाणीदार नयन, त्यावर रेघ काजळाची,
वर असे रोखून बघणे, बरे नाही
*
भिवया कोरलेल्या, शर नजरेचे घातक
ह्या पारध्यास,असे घायाळ करणे, बरे नाही
*
ओष्ट पाकळ्या गुलाबी,खट्याळ हास्य शराबि,
बहकवलेल्यास, बहकावणे साजणे, बरे नाही
*
रेशमी कुंतल,त्यावर गजरा,काय नखरा,
लाविली आग,अंगास फुलांनी, हे, बरे नाही
*
गुलाबी रेखीव जिवणी, त्याचे विभ्रमी चाळे
होतो जीव चोळा मोळा, असे करणे बरे नाही
*
तुझे अल्लड वय,वाट अशी नीसरडी
अस भेटणं वेळी अवेळी,प्रिये बरे नाही.
*
खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे
तरी लोटतेस होडी वादळात ,सखे बरे नाही
मिसळपाव