गूढ भाग १
गूढ
भाग १
चंद्रभान एक प्रथितयश लेखक. विशेषतः भय कथा आणि गूढ कथा लिहिण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नसे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या किमान दोन ते तीन आवृत्या निघत असत. येत्या काही दिवसात त्याची टी. व्ही. वर मुलाखत दाखवण्यात येणार होती; त्यामुळे चंद्रभान खुप खुश होता. तो स्टुडियो मध्ये वेळेच्या अगोरच पोहोचला. कार्यक्रमाचा दिग्दर्शक राजन पूर्णपात्रे त्याचा मित्र होता. चंद्रभानला बघून तो खूप खुश झाला.
"ये ये भानू! लवकर बरा आलास?" राजनने त्याला मिठी मारत विचारले.
"अरे आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. वर मुलाखत आहे. त्यामुळे थोडा एक्साईट झालो आहे. राहावल नाही म्हणून लवकर आलो. तू बिझी आहेस का?
बकरी ने पैसे का खाल्ले ?
नोंद : लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे. लेख हा खऱ्या बातमीवर आधारित असला तरी, पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी काही संबंध नाही. .
कृपा करून हि कथा स्वतःच्या नावाने दुसरी कडे छापू नये. copy-right
संदर्भ :
नुकतीच एक बातमी सर्वे पेपर मध्ये गाजत आहे कि एका बकरी ने शेतकऱ्याच्या ६२ हजारांच्या नोटा खाल्ल्या.
आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती हव्या आहेत.
(सर्वात आधी पाककृती विभागात आल्याबद्दल क्षमा करा. इथे येण्याचे प्रस्तुत लेखकाचे हे केवळ दुसरे धारिष्ट्य आहे!)
(दुसरे म्हणजे हा धागा पाककृती विभागात काढावा की काथ्याकूट विभागात, हा गहन प्रश्न न सुटल्यामुळे सांप्रत येथेच पांढऱ्यावर काळे करत आहे (पाडत आहे!). तरी धागा कुठल्याही विभागात (अगदी खफवरसुद्धा) हलवला तरी चालेल.)
मला स्वतःला स्वयंपाकाचे शून्य ज्ञान आहे. परंतु वैयक्तिक कारणांस्तव मी बरेच दिवस (किंवा वर्षे) अशा पदार्थांच्या पाककृतींच्या शोधात आहे, जे पदार्थ आरोग्याला आणि जिभेलासुद्धा चांगले असतील.
फ्लो डायग्राम---->माझ्या पावसाळी कविता॑चा
माझ्या जुन्या पावसाळी कविता॑च्या कागदा॓ची शेकोटी
कशी रसरसून पेटलीय !
पण ना धग ना धूर
मग
कुठले माझ्या डोळ्यात पाणी ?
|
|
\/
मग
कुठली पाण्याची वाफ?
काव्यरस
एका वेड्याची रोजनिशी.
एका वेड्याची रोजनिशी.
ऑक्टोबर ३
आज एक विचित्र गोष्ट घडली. आज जरा उशीराच उठलो. सावित्रीबाई माझी न्याहरी घेऊन आल्या तेव्हा मी त्यांना किती उशीर झालाय हे विचारले. १० वाजून गेलेत हे ऐकल्यावर मी घाईघाईने आवरले.
खरं सांगायचं तर आज ऑफिसला जायची इच्छाच नव्हती कारण तिथे जाऊन साहेबाचा कडू औषध घेतल्यासारखा चेहरा पहावा लागला असता.तो, मी आणि इगो…!
खूप दिवस झाले मन अस्वस्थ होत होतं. दिवसातून एकदा तरी त्याचा विचार मनात यायचाच. त्याच्याशी जवळ जवळ वर्षभर बोललो नव्हतो. मग एके दिवशी लावला फोन आणि बोललो. तसा व्यवस्थित बोलला, अगदी formally कोणाशीही बोलावं तसं. का कुणास ठाऊक मी त्याच्या आवाजात मायेचा ओलावा शोधत होतो, पण तसं काही जाणवलं नाही. त्याला म्हणालो कैक दिवस आपलं बोलणं किंवा भेटणं झालाच नाही, तेंव्हा भेटू. तो म्हणाला सध्या परगावी चाललोय १५ दिवस. मग मी म्हणालो आलास की फोन कर, तो हो म्हणाला नि मी फोन ठेवला. फारशी आशा नव्हती पण कुठेतरी आतून वाटत होतं की करेल फोन.
याचक: एक आस्वाद
- डॉ. सुधीर रा.
मिसळपाव