जांभीवली ते राजमाची.... मागचा पावसाळा....
फक्त आणि फक्त हिरवा रंग....
नवा वाद नवा तमाशा राज्य सरकारचा
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देऊन व सागरी सेतुला राजीवजीचे नाव देउन राज्य सरकारने नवा घोळ घातला आहे, मिपाकराना हे मान्य आहे का कि महत्त्वाच्या प्रकल्पाना फक्त काँग्रेसच्याच नेत्याचे नाव दिले जात आहे.
एक सकाळ आळसावलेली .....
स्थळ : सगुणाबाग : निसर्ग निकेतन, नेरळ.




पवारांच्या ताटाखालचे मांजर
आजच्या सकाळमध्ये मेधा पाटकरांच्या महत्वाच्या पत्रकार परिषदेची बातमी का नाही?
लवासा कॉर्पोरेशनमध्ये पवारांचे हितसंबंध गुंतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आपल्या वाचकांना ही माहिती देण्याची जबाबदारी आपल्यावर नाही असा सकाळचे माननीय मुख्य संपादक यांचा समज आहे का?
अलिकडे सकाळमध्ये अशा पवारांना जड जाणार्या बातम्यांची वारंवार मुस्कटदाबी होत आहे.
७५ वर्षांची परंपरा सांगण्याचा अधिकार अशा वृत्तपत्रास आहे काय?
ही वाचकांची प्रतारणा नाही का ?
मग सामना, प्रहार ही वृत्तपत्रे परवडली. आम्ही ठाकरे आणि राणेंची मुखपत्रे आहोत हे ते बिनधास्तपणे मान्य तरी करतात.
फोक
तोच जुलै महीना, तेच पालक, तोच मी ,तेच तेच प्रश्न.
एक शिक्षण सम्राटांनी माझ्या सर्व अटी मान्य करुन १० वी पास विद्यार्थी आणि त्यांच्या पालका़करता २० कार्यक्रम ठेवले आहेत. कुठल्याही प्रकारची जाहीरात बाजी न करता हे कार्यक्रम होणार होते.
(प्रिय सौ. सासुबाईंस..!)
आधार: प्राजूताईंची कविता (आणि फालतू सास-बहू टिव्ही सिरीयल्स)
(पस्तूत विडंबनात मला प्राजूताईंच्या कवितेची माझी भ्रष्ट नक्कल व त्यातील आईसारख्या (तसेच सासुबाईंसारख्यासुद्धा) व्यक्तींची टिंगल करण्याचा अजीबात हेतू नव्हता. प्रत्येक आई आदरणीय आहे, वंदनीय आहे. माझा कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही.
मी केलेले विडंबन हि फक्त कल्पना समजावी.)
माझं तुमच्यासोबत असणं..
तुमच्या (खोट्या)कौतुकात माझं बुडुन जाणं..
तुमच्या आवडीनिवडी
सांभाळण्यासाठी मी
माझ्या पार्लरच्या कामांना बाजूला ठेवणं..
संपूर्ण आयुष्यभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!!
पण...
Taxonomy upgrade extras
पुरोगामित्वाची चढाओढ ही तितकी वाईट नाही
मागे दुसर्या एका मराठी संकेतस्थळावर "समलैंगिकता आणि समाज" चर्चा चालू होती, तिथे "डीजे" या आयडीखाली मी पुढील प्रतिसाद दिला होता. (त्या संकेतस्थळावर "धनंजय" हा आयडी उपलब्ध नाही, म्हणून वेगळा आयडी घेतला.) बारीक सारीक बदल करून - म्हणजे मिसळपावावरील माझ्या लेखाचा दुवा देऊन, तो प्रतिसाद येथे देत आहे.
- - -
एका सामाजिक विषयावर चर्चा चलली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे मतमतांतरे ऐकू येत आहेत.
या विषयाच्या अनुषंगाने आत्मकथन मी मिसळपावावर केले आहे.
प्रिय सौ. आईस..!
माझं तुझ्यासोबत असणं..
माझ्या कौतुकात तुझं बुडुन जाणं..
माझ्या आवडीनिवडी
सांभाळण्यासाठी तू
तुझ्या कामांना बाजूला ठेवणं..
संपूर्ण महिनाभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!!
पण... काहितरी राहून गेलंय..
आपलं निवांत गप्पा मारणं..
एकमेकींच्यासोबत !
केवळ अन केवळ बोलणं....
असं झालंच नाही गं!
हिंडलो, फिरलो.. खेळलो..
पण.. फक्त आणि फक्त आपण दोघी
कितीवेळ एकमेकीसोबत होतो??
आता तू येणार...
तुझं येणं तसं वर्षभर लांबलं..
.... अन शेवटी
हो नाही करता करता तू आलीसही..
तू इथे आल्यावर.. हिंडण्या फिरण्यासोबतच
तुझ्याशी खूप खूप गप्पा मारायच्या...
माझीपण फोटोग्राफी - राम-सीतेच्या स्वयंवराचे ठीकाण भद्राचलम, A.P.
आंध्र प्रदेशमधे हैद्राबादपासून साधारण ३२५ कि.मी वरती खम्मम जिल्ह्यामधे हे ठीकाण आहे. इथे राम - सीतेचे स्वंयवर झाले अशी आख्यायीका आहे. तिथल्या भटजींनी तर सांगितले की आजही तिथे स्वंयवर पद्धतीने विवाह होतात म्हणून. पण ते प्रत्यक्ष पाहायची संधी काही मिळाली नाही.
असो, गोदावरी किनार्यावरच हे मंदीर बरच जुनं आहे.
गोदावरी नदीच पात्र जवळ जवळ १ कि.मी रुंद आहे. तिथे अतिशय शांत वाटत. सकाळी देवळात जाण्यापुर्वी स्नानास जाणारे भक्तगण सोडले तर नदीवर अजिबात वर्दळ नसते.
हा भाग नक्षलवाद्यांचा आहे. ह्या भागापासून फक्त ३६ कि.
मिसळपाव