कसं जगायचं असतं ?
कसं जगायचं असतं ?
------------------------------------------------------------------------------------------------------------
कष्टातूनच फळ मिळवायचं असतं,
त्यागातूनच बळ कमवायचं असतं,
असंच जगायचं असतं.
निरागस बालकासारखं स्वच्छंद आयुष्य अनुभवायचं असतं,
आणि मग त्याच कोमल चेहेऱ्यावरील
हास्य बनण्याचा प्रयत्न करीत राहायचं असतं,
असंच जगायचं असतं.
मिसळपाव
साहित्य : गव्हाच पीठ ४ वाट्या ,बेसन पीठ १/२ वाटी, उकडलेले बटाटे ४-५ , कोथिंबीर बारीक चिरलेली आवडीनुसार , १ छोटा चमचा जीरा पावडर , एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला , आल-लसूण पेस्ट १ चमचा , पुदिन्याची पान बारीक चिरून ( यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता ) आवडीनुसार .हिरवी मिरची पेस्ट एक चमचा ,२ मध्यम कांदे बारीक चिरून ,हळद, मीठ चवीनुसार (चाट मसाला ऑपशणल) , बटर / तूप
कृती : गव्हाच पीठ , बेसन