आसिंधू
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे
नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे
मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता
आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता
काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती....
ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती....
ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा
कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा!
मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर
पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर!
ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला!
नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला
हातात कटोरा तरीही, धमकवती दुसऱ्याला
अणू रेणूस धमकावे जणू लांघून मर्यादेला....
@मधुरा
#14August
काव्यरस
मिसळपाव
लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
ओलं खोबर (२५०ग्रॅ. )
गूळ/साखर(१५० ग्रॅ. )
वेलची पुड
तुप
गव्हाचे पीठ (१५० ग्रॅ. )
तेल
पाणी
मीठ
क्रमवार पाककृती:
१. सगळ्यात आधी कणिक मळून घेऊ
२. एका परातीमध्ये गव्हाचे पीठ ,त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्या ,लागेलतसे पाणी घालून कणिक मळून घ्या
३.
लागणारा वेळ:
१ दिवस
लागणारे जिन्नस:
साहित्य:
१ कप ज्वारी
२ कप पाणी
क्रमवार पाककृती:
१. पाणी गरम करा
२. ज्वारी गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवा
३.