Skip to main content

विस्मरणात गेलेले कारागीर

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 03/03/2021 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण???? हरवलं त्यात ते सुंदर बालपण....... हा लेख आयुष्यातील विसाव्याच्या क्षणी जुना काळ आठवत मित्र आणी नातवंडां बरोबर वाटण्याचा प्रयत्न आहे.पुन्हा एकदा ते सोनेरी निरागस बालपण आठवणीत जगण्याचा प्रयत्न आहे. आजच्या जाती पाती वरुन होणार्‍या राजकारणाच व सामाजिक उद्रेकाचा याच्याशी या लेखाचा बादरायण संबध जोडू नये. इथे कोणालाही दुखावणे अथवा अपमानीत करण्याचा उद्देश नाही. हल्ली कुणी कुणाची जात काढायची नाही, जातीला उद्देशून काही बोलायचं नाही.

आपलं कुणी

लेखक VRINDA MOGHE यांनी बुधवार, 03/03/2021 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
*आपलं कुणी* जेव्हा मनाला हुरहूर लागते मन अस्वस्थ, बेचैन होतं काहीच नको वाटु लागतं, तेव्हा हवा असतो एक तरी खांद्यावर थोपटून अलगद धीर देणारा 'मैत्रीचा हात' !! जेव्हा मन व्याकुळ होतं, कोणीच नाही आपलं इथं असं वाटायला लागतं, तेव्हा डोकं टेकवण्यासाठी कोणाच्या तरी खांद्याची हवी असते 'खरी सोबत' !! कधी उदास नयनांत दाटून येतं आभाळ, नी टपो-या अश्रूंची येते सर, तेव्हा असावं 'आपलं कुणी' हळुवार समजूत घालून हसु फुलवणारं गालावर !! ©️वृंदा

आपलं कुणी

लेखक VRINDA MOGHE यांनी बुधवार, 03/03/2021 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
*आपलं कुणी* जेव्हा मनाला हुरहूर लागते मन अस्वस्थ, बेचैन होतं काहीच नको वाटु लागतं, तेव्हा हवा असतो एक तरी खांद्यावर थोपटून अलगद धीर देणारा 'मैत्रीचा हात' !! जेव्हा मन व्याकुळ होतं, कोणीच नाही आपलं इथं असं वाटायला लागतं, तेव्हा डोकं टेकवण्यासाठी कोणाच्या तरी खांद्याची हवी असते 'खरी सोबत' !! कधी उदास नयनांत दाटून येतं आभाळ, नी टपो-या अश्रूंची येते सर, तेव्हा असावं 'आपलं कुणी' हळुवार समजूत घालून हसु फुलवणारं गालावर !! ©️वृंदा