कॉंग्रेस
निवडणुकीची धामधूम संपली होती
निकालांचा घोष झाला...
कॉंग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आले
चोहीकडे जल्लोष होता...
ताज, ओबेरॉय, चौपाटी फुलली होती
सीएसटीवर होता जयघोष...
सरकार हे आमचेच आहे
बाबरी पडली, दंगली झाल्या, स्फोट झाले
बळी गेले सामान्यांचे...
यात कॉंग्रेसचा काही दोष नाही
हे तर विरोधकांचे देशविरोधी षडयंत्र आहे
पाकबरोबर त्यांचे संगनमत आहे...
कुणी अनाथ, कुणी विधवा, कुणी बेघर झाले
तेच याला जबाबदार आहेत
माणूस बुडो, राज्य बुडो, देश बुडो, जग बुडो
कॉंग्रेसचे सरकार चांगले आहे
सीएसटीवर जयघोष होता
सरकार हे आमचेच आहे
----
जयघोष कानात घुमत असतानाच आली हाळी
अरे बंड्या उठ, साडेदहा वाजत आलेत
ऑफिसला जायचंय
अरे पुन्हा आयुष्याच्या..
अरूण शौरी इंडियन एक्स्प्रेस मध्ये आपल्या पश्चिम समुद्रकिनार्याविषयी लिहितातः Surprised?. आणि टाइम्स मधली ही बातमी आपल्या पूर्व किनार्याविषयी.
Taxonomy upgrade extras
डॉन्याचा सेंडॉफ आणि राकलेट!
डॉन्याचा फोन आला की त्याचे ५ डिसेंबरला भारतात जायचे नक्की झाले आहे. लगेचच आमचा त्याला जर्मनीच्या चांगल्या आठवणी राहतील असा सेंड ऑफ द्यायचा विचार सुरु झाला आणि 'ती ' बातमी येऊन धडकली. भारतालाच नाही तर जगाला हादरवणारी,सुन्न करणारी.. कोणाचेच चित्त थार्यावर नव्हते पण डॉन्याही आम्हाला आता परत कधी भेटेल माहित नव्हते, शेवटी आम्ही २,केसु आणि डॉन्या असे एकत्र जमायचे ठरले. जेवायचा बेत काय करावा? विचार करत होते पण गोडाधोडाचं तर खाण्याची कोणाची मनःस्थितीच नव्हती. त्यात इथे हिमवर्षा आणि कडाक्याची थंडी असल्याने साहजिकच 'राकलेट' करायची कल्पना डोक्यात आली.
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर
मोत्याचा घास तुला भरविते
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.
पदावर मुख्य नव्हता
पोलिसांना मंत्री नव्हता
मनी त्याचा सल नव्हता
पित्त्या बसवायचा होता
गुरहाळ चर्चेचे किती घालते ...... १
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.
जन्तेला फाट्या मारिले
नवे नायक नाही दिले
पायांना कितीक खेचले
पछाड धोबी टाकले
डाव कुटील किती मी खेळते........२
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते.
सुमारांच्या तावडीत...
अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला.
राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले -
१. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.
राणेंचे बंड : वस्तुस्थीती की दिशाभूल
मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाणांचे नाव जाहीर झाल्याबरोबर राणेनी पक्षश्रेष्ठींविरोधात जळजळीत विधाने करून सबंध महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.
सर्व मिडियामधून सध्या हिच ब्रेकींग न्युज झळकत आहे. राणे आता काय करणार? काँग्रेसमधेच रहाणार की काँग्रेस सोडणार? काँग्रेस हायकमांड त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार की त्याना काँग्रेसमधून काढून टाकणार अश्या चर्चांना उधाण आले आहे.
पण हे खरेच बंड आहे की लोकांचे लक्ष अतिरेकी हल्ल्यावरून वळवून दुसरीकडे नेण्यासाठी टाकलेला डाव आहे?
सत्य अंगिकारले आहे का ?
नुसते हिंसा-अहिंसा विषयावर वाद विवाद करुन अहिंसा कशाशी खातात हे समजणे कठीन आहे. सत्य हे तत्व अंगिकारल्या शिवाय कोणी ही अहिंसावादी होउ शकत नाही. अर्जूनाला श्रीक्रुष्णांनी सत्याचा बोध दिल्यावर कळले कि हिंसा-अहिंसा काय आहे. जिथे लोकांमधिल धर्म (अंतरिक सत्व\सत्य ) नष्ट झालेले (कौरव) त्यांना मारने हि हिंसा होत नाही तर मानवाच्या उत्क्रांती साठी केलेले योग्य कर्म ठरते.
तसेच अहींसा हि माणसातील एक व्रूत्ती आहे. अहींसेतून परिवर्तन अपेक्षित आहे. अहींसेच्या नावावर डास, कोंबड्या न मरने हे अ-नेसर्गीक वाट्ते व असल्या गोष्टींवर वाद होउ शकत नाही .
भडकमकर मास्तरांचे स्वागत
कित्तेक दिवस अज्ञातवासात गेलेले भडकमकर मास्तर आज पुन्हा मिपावर अवतीर्ण झालेले दिसले. त्यांच्या अनुपस्थीतीमुळे बरेच दिवस त्यांचे नर्मविनोदी लेख, पुस्तक्-नाटक-चित्रपट परिक्षणे, शिल्प/चित्रकला , निदान गेला बाझार फोटो इ. मिपावर आलेले नव्हते.
आता हा सगळा ब्याकलॉग लवकरात लवकर भरून काढा अशी मी त्याना विनंती वजा धमकी देत आहे.
मिसळपाव