आजकाल..खरंतर..आणि आठ पैलू..
ओल्या मोज्यांचा येतो तसा शब्दांचा वास येतो.
लोक लिहितात. बोलतात. आपण वास घेतो.
"आजकाल" या शब्दानं सुरुवात झाली की टीकेचा, निराशेचा, अपचनाचा, वार्धक्याचा, त्रिफळा चूर्णाचा वास सुरु.
"आजकाल" हा एवढा शब्द ऐकून मनाची निराशा सुरु करून टाकावी.
मिसळपाव