भारतीय किती करंटे?
पंधरा ऒगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला अन भारताच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.
शेकडो राज्ये, संस्थाने, जमाती, भाषा, संस्कृती,जाती, धर्म.....वगैरे वगैरे ह्यांच्यात गुरुफ़टलेल्या भारताचे कळत नकळत का होईना ब्रिटिश काळात एकप्रकारचे CONGLOMERISATION झाले. अन १५ ऒगस्ट ला एक ब-यापैकी एकसंध भारत जन्माला आला.
जस जसा काळ सरत गेला तस तशी भारतात एकसंधता येत गेली. भाषावार प्रांत रचना ,एकच चलन, काश्मीर काहि अंशी वगळता आंतर्देशीय स्थलांतर, व्यापार हा नवीन स्वरूपात विकसित होत गेला. भारतातल्या कुठल्याही भागात लोकांना स्थावर मालमत्ता खरेदी करता येउ लागली.
उद्योगांची वाढ झाली.
मिसळपाव
अश्याच एका कोणत्या तरी दिवशी 'बघुया काय आहे ते' या विचारानी मी ते पुस्तक उघडलं आणि मग मात्र त्यात गुंगून गेलो.
मग दुसरा दरवाजा उघडण्यासठी तिने पुन्हा अॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. ती तिच्या कॅबिनेट मधे दाखल झाली. डॉ. वसुंधरा सुब्रमण्यम वय वर्षे ४३. अविवाहित. ती एम. बी. बी. एस.