ंमौन...
मौनच एक बर असत..,
वरुन का होइना ते शान्त आसत!
आत मध्ये असु देत कित्येक वादळ
रोरावणरि, घोन्गावणरि ,
पण त्यान्च्या नादच सुद्धा
वरवरति गाणच होत..!
मौन बोलतच नाहि ,त्याला काय वाटत
कदाचित मुस्काटदाबि होइल
अस वाटुन मौनतच राहात..!
त्यालाहि थोपवावे लागतात
विचरान्चे हिन्दोळे, कल्पनान्चे अथान्ग पल्ले ,
भावनान्चे किचकट गुन्ते, आणि विचारन्चे भोवरे,
ते मुकाट सहन करत
आणि समजुतदार मुलाप्रमाणे
उगाचच आनन्दत राहत
मौनच गणित म्हणा किन्वा कोडा म्हणा
सुटतहि नाहि आणि उलगडणहि कथिण असत
त्याच स्वतहच अस्तित्त्व मान्य करुन
त्यला हळुवार कवेतच घ्याव लागत.
मिसळपाव
नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती...
गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो...
श्रद्धांजली!