Skip to main content

ओबामा उवाच

लेखक विकास यांनी शनिवार, 07/02/2015 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
वॉशिंग्टन डीसी मध्ये फेब्रुवारीच्या पहील्या गुरूवारी "राष्ट्रीय प्रार्थना न्याहारी" ;) अर्थात "National Prayers Breakfast" म्हणून सोहळा असतो. १९५३ पासून तो चाललेला आहे. जवळपास ३५०० अतिमहत्वाच्या व्यक्ती/उच्चभ्रू त्यासाठी येतात. एक वक्ता हा अमेरीकन राष्ट्राध्यक्ष असतो तर दुसरा त्या दिवशी सकाळपर्यंत गोपनीय ठेवलेला असतो. इंटरनेट, विकी आणि गुगलच्या जमान्यात एक गंमतीशीर निरीक्षण करता आले. या सोहळ्याविषयी काही माहिती मिळते का ते पहायला गेलो तर विकीवर (वर दिलेली) त्रोटक माहिती मिळाली. १९५३ सालपासून जरी चालू असला तरी विकीपानावर केवळ १९७३ पासूनचे वक्तेच लिहीलेले आहेत.

कुमारी मैत्री विश्वास आठवणी

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 06/02/2015 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली ऑफिसची वेळ; नव-याचा डबा... पोरांची शाळा; boss चा चेहरा.. आठवल क्षणात सार; अन् पाठ केली तिच्याकड़े... थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली... निघून गेली दुसरीकडे... जाणवल तिच हिरमुसण फुगण... पण वेळ नव्हता मला... मनात होत office ला वेळेत पोहोचण संध्याकाळी परत train च्या डब्यात दिसली.. ओळख दाखवू की नको... या confusion मधे होती; मी हसले...

चार पाच वर्षांपूर्वी लिहीलेली कविता

लेखक पिनुराव यांनी शुक्रवार, 06/02/2015 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपण फक्त बोलतो, काही तू बोलते, काही मी बोलतो, बोलत बोलत कधी हसते कधी रडते, मी हि तसाच बोलतो हसतो , पण तुला काय वाटत या लोकांना , आपल्याकडे बघून काय वाटत, तू म्हणशील सोड न यार !

महाभारताची भांडारकर प्रत.

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 06/02/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला महाभारताची भंडारकर प्राच्यविध्या संस्थेने संपादित केलेली व मराठीत भाषांतर केलेली प्रत हवी आहे. असे पुस्तक कोणी लिहिलंय का ?

कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 06/02/2015 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती. आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत. पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.

उपवासाला कोणती दारू चालावी ??

लेखक हेमन्त वाघे यांनी शुक्रवार, 06/02/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
( नोंद घ्यावी - मी कोठ्याल्याही प्रकारचा उपवास करीत नाही . तसेच माझा व्यवसाय दारू चा प्रसार करणे आहे. ) अनेक वर्ष्यापूर्वी विलेपार्ले इथे ( मुंबईत ले छोटे पुणे) मी एक वैचारिक चर्चा एका मराठी उपहारगृहात केली होती - कि जर उपवासाला जर बटाटे आणे जव चालते तर काही प्रकारची वोडका जी बात्तात्यापासून केली जाते ती आणि काही बिअर ज्या जावा पासून केल्या जातात त्या का चालू नहेत ? म्हणजे घन ( solid ) असताना बटाटा चालतो आणि तेच द्रव रुपी वोडका झाले के चालत नाही आसे का? असे केल्यास उपवास अधिकाधिक लोकप्रिय होणार नाहीत काई ? त्यामुळे आपला धर्म हि अधिक समावेशक होऊन वाढायला मदत होईल .

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

लेखक पिंपातला उंदीर यांनी शुक्रवार, 06/02/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ?

Wrong Number

लेखक NiluMP यांनी शुक्रवार, 06/02/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लँडलाईनच्या काळात राॅंग नंबर म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी होती. टेलेकम्युनिकेशन आणि मोबाईल क्रांतीमुळे त्यातुन सुटका झाली. पण मार्केटिक काॅलमुळे नवीन डोकेदुखी सुरु झाली पण राॅंग नंबर व मार्केटिक काॅलमुळे करमणूकही होते कशी याचेच काही किस्से मी सांगाणार आहे किस्सा 1. सर्वसाधारणपणे आपण ज्याला फोन करतो त्याची खात्री करुन आपल्याला ज्याच्याशी बोलयचे आहे त्याचे नाव सांगतो.

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा - २

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 06/02/2015 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१ मुकुंदराज कुलकर्णी यांच्या प्रत्येक कवितेतून एका एका प्रसंगामागच्या, स्थळामागच्या, व्यक्तीमागच्या हळुवार भावना अलगद प्रकटतात. शब्दांच्या रचनेतून ती ती भावना एखाद्या आरसपानी वास्तूसारखी सर्व कंगोरे लेऊन मनाच्या प्रतलावर रेखाटली जाते. मूर्त रुपात साकारते. कवितेतील शब्दही फारसे अलंकारिक नाहीत. साधेच शब्द, रोजच्या बोलण्यात नेहमी भेटणारे. पण त्यातूनही काव्यात्मकता अचूक प्रकट झाली आहे. अगदी तुमच्या आमच्याही दैनंदिन जीवनात घडणाऱ्या साध्या साध्या घटनांमध्ये लपलेले ‘काव्य’ नेमकेपणे शोधून या कविता आपल्यासमोर मांडतात.