आधी सगळे सोप्पे होते हो.
पार्टीची वीण घट्ट होती.
उमेदवार कुठेही उभा राहायचा.
निवडुन यायचा.
आता तसे राहीले नाही.
आता उमेदवार राखीव मतदारसंघ असेल तरच लढ्णार म्हणतो.
उमेदवार लादता येत नाही.
मतदारसंघाच्या मनावर उमेदवाराचे यश अवलंबवुन असते.
मतदारसंघ अनुकुल आणि जागृत नसला तर मात्र उमेदवार उभा कधी राहीला हरला कधी न कळता डिपॉझीट जप्त.
त्यामुळे मतदारसंघाशी संपर्क साधुन अनुकुलता लक्षात घेउन मगच निवड्णुक लढवावी.
जाता जाता: सर्वांना दिपावलीच्या शुभेच्च्छा.
वाचने
2045
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
राज्यसभा
खरं आहे!!!
काय
In reply to खरं आहे!!! by पिवळा डांबिस