नुसत हिंदु म्हणुन भागत नाही. हिंदु-... . इथे जात लिहिल्याशिवाय रकाना अपुरा होतो. तसे ख्रिश्चन किंवा मुस्लिम यांच्यात जरी कॆथोलिक/ प्रोटेस्टंट , शिया /सुन्नी असले तरी फारसे बिघडत नाही.
हिंदु धर्मात सक्तीने/आमिषाने धर्मांतरे झाली नाहीत
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
हिंदुत जस जात भरल्या शिवाय नुस्ता हिंदुला तसा अर्थ नाही. तस इतर धर्मात जात न सांगता नुसता धर्म सांगितला तरी पुरतो अशा लवचिक अर्थाने म्हणतोय मी.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
धर्मांतर हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात हिंदूचे धर्मांतर हा तर विशेष कुतुहलाचा विषय. हिदूंना वाटत असलेल्या धर्मांतराच्या चिंतेची मला नेहमीच गम्मत वाटत आली आहे.
- धर्म, जातपात, हिंदू, हिंदूत्व सारखे ह्यावरचेच लेख वाचून मलाही फार कुतुहल निर्माण झाले आहे.
उदा. एखाद्या हिंदू नसलेल्या व्यक्तीने हिंदू व्हायचे ठरवले तर वर्णाश्रम व्यवस्थेत त्याचे नवे स्थान कोणते? खरंच सगळ्यांनी विचार करण्यासारखा प्रश्न आहे ?
तसा मलाही एक प्रश्न पडला आहे कि, त्याला कुठले गोत्र बहाल केले जाईल ?
पृथ्वीवरचा सगळ्यात स्वार्थी प्राणी जर इश्वराने बनवला असेल तर तो म्हणजे माणुस !!!
वरील विषयावर मला काहीच माहित नाही कारण धर्मांतर कसे करतात तेच मला कळत नाही !!!
मला फक्त येवढेच कळते की स्वतःच्या स्वार्थासाठी माणुस कुठलाही धर्म,कुठलीही जात स्विकारण्यास तयार होईल... उदा. हवयं ??? मग हे घ्या...
http://www.india-server.com/news/chand-mohammad-is-chander-mohan-again-9816.html
बाकी चालुध्या...
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
हा प्रश्न हिंदूंचा प्रश्न नाही आहे पण भारतीय हिंदूंचा प्रश्न आहे, असे मला वाटते. कारण आहे इथल्या समजा ची घडण..
मी एका पश्चात्या देशात राहतो आणि इथे बरेचशे गोरे लोक हिंदू झलेले दिसतात. पण त्यांना जात पात वागरे काही ही नसते. ते फक्त हिंदू असतात. आणि त्यांना समजा मधे तेवढाच मान मिळतो.किंबहुना, कदाचित जरा जास्तच मिळत असेल !!
दुसरा पॉइण्ट हा आहे की , जात पात हे समजा शी निगडीत आहे. असे वाटते. कारण आसे किती तरी मुस्लिम आणि क्रिस्चियन लोका आहेत जे अजुन ही अनुसूचित जाती मधे मोडले जातात. जर का हे समाज व्यवस्था तशी नसती तर हिंदू धर्मा सोडला की जात पात संपयला पाहिजे ..पण तसे झलेले दिसत नाही.
पण हो जर का हिंदू धर्मा टिकवायचा असेल तर थोडा open व्हयवा लागेल ह्यात काही शंका नाही, आणि म्हणूंच त्या काळी छत्त्रपतींनी बजाजिरावांना हिंदू करून घेतला असेल, कदाचित !!
जात पात हे समजा शी निगडीत आहे. असे वाटते. कारण आसे किती तरी मुस्लिम आणि क्रिस्चियन लोका आहेत जे अजुन ही अनुसूचित जाती मधे मोडले जातात. जर का हे समाज व्यवस्था तशी नसती तर हिंदू धर्मा सोडला की जात पात संपयला पाहिजे ..पण तसे झलेले दिसत नाही.
जात-पात, धर्म इ. विषयांवर प्रतिसाद द्यायचे नाहीत असे ठरवले असतानादेखिल हा एक किंचित प्रतिसाद.
वरील वाक्य अगदी खरे आहे. गोव्यात ब्राह्मण किरिस्ताव स्वतःला वेगळे समजतात (तसेच माजी मुख्यमंत्री डॉ विल्फ्रेड डिसूझाला "आपला" म्हणणारे काही नातेवाईकदेखिल आठवतात!)
असो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
देव आणि धर्म ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे
नदीतल्या पाण्याने सूर्याला अर्ध्य देण्याने ग्रहण सुटते अशा खुळचट कलपना जर धर्म लादत असेल तर त्याला धर्म कसे म्हणायचे?
धर्म आणि रूढी वेगळ्यावेगळ्या आहेत असा एक युक्तीवाद केला जातो
तसे असेल तर मग धर्म म्हणजे जगण्याची पद्धत्/धर्म म्हणजे संस्कृती हे म्हणणे चूकच आहे.
नदी वाहती असेल तर त्यातले पाणी ताजे रहाते. अन्यथा ते एक डबके होते.
धर्माचे ही तसेच असावें नव्या आचाराना/विचाराना सामावुन घेतले तर प्रवाह ताजा रहातो.
धर्माचेच कशाला भाषेचेसुद्धा तसेच आहे नवे शब्द समाविष्ट झाले की भाषा समृद्ध होते.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
ज्याने आधीच धर्मांतर केले आहे त्याला हे प्रश्न विचारले पाहिजेत, कारण त्याला याबद्दल थोडीतरी माहिती असेल.
आमच्यासारख्या कायम हिंदू असलेल्यांना काय कळतंय?
पण चातुवर्ण्य हा हिंदू धर्मातील एक वाईट भाग आहे. तो संपला पाहिजे हे खरे. पण वोटबँक पॉलिटिक्समुळे त्याला पुन्हा नवीन वरदान मिळाले आहे असे वाटते.
आणखी एक गोष्ट! मला नीट यातला फरक माहीत नाहीं, पण इथे (इंडोनेशियात) "अहमदिया" ही मुस्लिम धर्मातली पोटजात (ही पोटजात आहे कीं नाहीं हे मला नीट माहीत नाहीं) बरेच सहन करून राहिली आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळांना अलीकडेच आगी लावल्या गेल्या.
ख्रिश्चनांमध्येही कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, मेथॉडिस्ट, प्रेसबिटॅरियन अशा पोटजाती आहेत.
थोडक्यात काय? The grass on the other side is also not all that green.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
ज्याने आधीच धर्मांतर केले आहे त्याला हे प्रश्न विचारले पाहिजेत, कारण त्याला याबद्दल थोडीतरी माहिती असेल.
काका, येऊद्या एक फर्मास "धर्मांतर करणार्यांस अनावृत्त पत्र" !
-- मिसळभोक्ता
प्रतिक्रिया
जात
ओहो...
लवचिक
फार चांगला लेख.
पृथ्वी
हा प्रश्न
>>बजाजिरावा
किंचित प्रतिसाद
बजाजीराव
देव आणि
ज्याने आधीच धर्मांतर केले आहे त्याला हे प्रश्न विचारले पाहिजेत
अहमदिया / कादियानी
येऊ द्या पत्र