दुसरे कडवे फार आवडले.
चौथे कडवे पावसाच्या नात्याबरोबर फारकत घेऊन एकदम 'तिच्या' आठवणीमध्ये नेते, त्यामुळे तिसर्या कडव्यापर्यंत असलेली लय बिघडल्यासारखे झाले.
बाकी कविता मस्त
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
कविता आवडली.
असेच म्हणतो