काय करतोय जगावेगळं?
कसलं ध्येय? कसलं नाव?
सोडून द्यावं सगळं, सगळं
आता घ्यावी घरी धाव
रोज येतं हेच मनांत.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मानातल लिहिल आहे.
लांब राहून एक अपराधी भावना मनात डसत राहते सारखी.
आपण काहीतरी चूकतो आहे असच वाटत.प्रेम घ्यायला ,द्यायला, कर्तव्याला
सोडून द्यावं सगळं, सगळं
आता घ्यावी घरी धाव
हेच वाटत राहत.
मीनल.
सुरेख!
साधी सरळ
चालायचच !
भावुक
मग
हम्म्म्
छान कविता
आवडली
मंडळी...
कविता खुप
खुप आवडली.
फार सुंदर!
मस्त
!!!
काय
मनातली कविता
खूपच छान!
खूपच छान.
खूपच