मायला मराठमोळ्याला दोर लपेटुन विचारांच्या समुद्रात मंथन चालु आहे... =))
असुदेत.. संस्क्रुती काई कुणाच्या घरची पेंड नाईए. ती आपल्या पुर्वजांनीही जशी च्या तशी जपली असती तर आजही आपण गुहेत राहीलो अस्तो(कारण घरात राहणे आपल्या संस्क्रुतीत बसले नसते ;) ).. संस्क्रुती कायम स्थलकालपरत्वे बदलत आलेली आहे एव्हडे लक्शात घ्यावे. आणी तशानेच ती जिवंतदेखील राहील.
-- (सुसंस्क्रुत) बाप्पा लंबोदर.
आपल्याला भूक लागलेली नसतानाही जेवणे ही विक्रूती , भूक लागल्यावर जेवणे ही प्रक्रूती आणि आपल्याला भूक लागलेली असतानाही आपल्या तोन्डचा घास इतर भुकेल्यांना देणे ही संस्कृती .
प्रतिक्रिया
मायला
आपल्याला
वा!