✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मंदी

व
विनायक प्रभू यांनी
Mon, 03/02/2009 - 16:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10678 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

हो ते

रेवती
Mon, 03/02/2009 - 20:30 नवीन
हो ते आहेच. लहान मुलांना समजावून सांगणं म्हणजे अवघड काम असतं. मित्र आजकाल खेळायला का थांबत नाही? त्याचे बाबा घरी का असतात? ते आजारी आहेत का? अश्या प्रश्नांची उत्तरं देणं अवघड असतं ("माझी आई असं सांगत होती" असं त्याला जाऊन सांगायलाही कमी करत नाहीत.) माझ्या मैत्रिणीच्या मुलानं बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं की आजकाल आई बाबा बरीच भांडणं करतात. हे सगळं बघून मुलांच्या प्रश्नाला योग्य उत्तर शोधून काढताना नाकी नऊ येतात. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अगदि बरोबर

लवंगी
Mon, 03/02/2009 - 20:40 नवीन
मुलांचा निरागसपणा कशाला संपवायचा. शक्य होईल तेवढे त्यांना या विवंचनेपासुन दूर ठेवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

धागा

विनायक प्रभू
Mon, 03/02/2009 - 20:47 नवीन
हा धागा टाकताना एका पालकांने विचारलेला प्रश्न डोक्यात घोळत होता. एक मुलगा १० वीत. दुसरी मुलगी ४ थीत. मुलगी सारखे प्रश्न विचारते. बाबा आता मॅक्डोनाल्ड ला का नेत नाहीत. आईस्क्रिम का आणत नाहीत. गाडीने फिरायला का नेत नाहीत. ह्या वर्षी दिवाळीला कपडे का आणले नाहीत. तु पहिल्यासारखी हसत का नाहीस. आता ह्याला मी काय उत्तर देणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

जमेल तसे सांगायला पाहिजे की

चतुरंग
Mon, 03/02/2009 - 21:12 नवीन
नोकरी जाऊ शकते. अशीच परिस्थिती कायम राहील असे नाही पण कधीतरी कठिण काळ येऊ शकतो. आपल्याला वाटते त्यापेक्षा मुले समंजस आणि शहाणी असतात! त्यांना बरेच कळते. आईबाप आपल्याला विश्वासात घेऊन सांगताहेत म्हटल्यावर मुलेही समजून घेऊ शकतात. जेव्हा परिस्थिती सुधारेल त्यावेळी परत आपण नवीन गोष्टी घेऊ शकतो एवढे समजले म्हणजे झाले. ही आठवण/सवय मुलांना त्यांच्या मोठ्या वयात उपयोगी पडते. परिस्थिती वाईट आली तर आपण ह्यातून पूर्वी कधीतरी गेलोय त्यावेळी जीवनशैलीत केलेले बदल त्यांना मार्गदर्शक ठरु शकतात. असा अनुभव धक्क्याची तीव्रता कमी करतो हे निश्चित! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

>>हे माझे

लिखाळ
Tue, 03/03/2009 - 22:35 नवीन
>>हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच.<< हा हा .. हे मस्तंच ! चर्चा छानच आहे.. उद्बोधक आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

रामदास

विनायक प्रभू
Mon, 03/02/2009 - 19:36 नवीन
लय भारी म्हातारी आणि तिचा उखाणा.
  • Log in or register to post comments

+१ सहमत काकांचे बरोबर आहे.

वेताळ
Mon, 03/02/2009 - 19:40 नवीन
घाई करु नका.अजुन पिक्चर खुप बाकी आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

अजुन

मराठी_माणूस
Mon, 03/02/2009 - 22:52 नवीन
अजुन पिक्चर खुप बाकी आहे. हा सुर मंदी वरच्या चर्चेत बर्‍याच ठीकाणी दीसतो. म्हणजे परीस्थीतीती अजुन वाईट कशा प्रकारे होउ शकते हे कोणी सांगु शकेल का ? का हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

प्रश्न इतकाच आहे की

गुळांबा
Mon, 03/02/2009 - 23:56 नवीन
कोणाकडेच सध्या पैसा नाही तर इतके छापलेले चलन गेले कुठे?
  • Log in or register to post comments

१+

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 07:01 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा