चला मंडाळाच्या कॄपे वरून एक चांगले विडंबन वाचायला मिळाले !!
सही रे अभि !! येउ देत अजुन देखील !!!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
एकतर वीज मंडळ आता अस्तित्वात नाही. आता त्याची 'महारास्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी' झाली आहे. आणि मुंबईमध्ये 'टाटा' व 'रिलायन्स'ची वीज आहे. परंतु विडंबन एकदम झकास.
लक्ष्मणसुत
हेहेहे !!!
लाख उपकरणे
विडंबन
एकतर वीज....
जबरदस्त..
धन्यवाद
मस्तच