हा हा हा.
वरील घटनेतून ३ बोध मिळाले.
१. मंदीर बंद झाल्यानंतर जर आपण मंदीरात पोचलो तर देवाच्या नैवेद्यासाठी नेलेली वस्तू गरीबाला दान करून पुण्य मिळवावे.
२. भैय्ये लोक कितीही दिवस महाराष्ट्रात राहिले तरी ते मराठी शिकणार नाहीत हे सत्य महाराष्ट्राने स्वीकारावे आणि उदार मनाने सर्वानी मराठी भाषा न बोलता हींदीचा वापर सुरू करावा.(जमल्यास महाराष्ट्राची राजभाषाही हिंदी करावी)
३. आपलं तेच खरं करण्यात भैय्ये पटाईत असतात ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
कोणत्याही ठिकाणची सुव्यवस्था राखायची असेल तर बंधन हे हवेच. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मंदीराचा गाभारा अगदी धुवून स्वच्छ केलेला होता. आणि अशी साफसफाई करण्यासाठि वेळ हा लागतो नाहीतर एखादे मंदीर स्वच्छ नसेल तर त्याला अस्वच्छ बाजारू म्हणायला आपणच लोक पुढे असतो. त्यामुळे मंदिराला वेळ असली तर त्याचे काही वाईट वाटत नाही मला.
(स्वेटरच्या उबेत बसलेला)
पुण्याचे पेशवे
Since 1984
प्रतिक्रिया
हा हा
बिनडोक लोक अण्खिन कय?