लोकशाही - स्वतंत्र भारतातील एक शोकांतिका..
माझा भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे.
सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का .
नवीन पिढी सरकारी शाळेत जाण्याचा विचार करू शकेल.
शहरी नागरिकांचे आयुष्य प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्त झालेय.
ग्रामीण भागात बेसिक सोयी सुविधांची ऑन ग्राउंड परिस्थिती काय आहे.
अखेर काय झालेय मागच्या ७६ वर्षात सामान्य माणसा साठी …
धाग्यावर सर्व सामान्य माणसाला केन्द्रस्थनि धरुन प्रतिकिर्य अपेक्शित आहेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ण अम्रीके व भारत यांची तुलना