✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पोटाची भूक मरणावर मात करते हीच वस्तुस्थीती आहे.

आ
आम्हाघरीधन यांनी
गुरुवार, 11/27/2008 - 18:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2374 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

क
किट्टु गुरुवार, 11/27/2008 - 18:33 नवीन

सहमत!!!!

आपल्या मतांशी सहमत!! -किट्टु.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 11/27/2008 - 20:14 नवीन

असहमत!

केवळ पोटासाठी आज सर्व मुंबईकर कामावर गेले असे म्हणणे बरोबर नाही. ज्यांना एक दिवसाची भरपगारी रजा मिळणे सहज शक्य आहे असे अनेक जण आज आवर्जुन कामावर गेले होते. बहुसंख्य मुंबईकर हे शूर म्हणण्यापेक्षा आलेल्या संकटांचा बाऊ न करता वा भेदरुन न जाता वाटचाल पुढे सुरू ठेवण्याइतके कर्तव्य दक्ष आहेत. अशा घटना कुठेही म्हणजे अगदी राहत्या घरी देखिल घडु शकतात तेव्हा भितीने घरात बसून उगाच काल काय घडले यावर वांझोट्या चर्चा करण्यापेक्षा सरळ उठा आणि कामाला चालु लागा असा मुंबईकरचा खाक्या आहे. शिवाय काल असे काही भयंकर घडले व त्यात निरपराध नागरीक व कर्तव्यशूर अधिकारी मृत्युमुखी पडले असताना आज आपण कामावर जाणे हीच त्यांना श्रद्धांजली या भावनेने अनेक मुंबईकर आज घरच्यांचा काळजीला घरात ठेवुन कामावर गेले. आज कामावर जाणे सोडा, काल बाँब फुटत असताना आणि गोळिबाराचे आवाज येत असतानाही अनेक नागरीक मोठ्या हिमतीने जखमींना उचलुन न्यायला सरसावलेले दिसत होते. आजपर्यंतच्या प्रत्येक आपत्तीमध्ये मला मुंबईकराचे हे रुप दिसले आहे. मुंबईकरांच्या हिमतीला 'भूकेची मरणावर मात' असे हिणविणे बरे नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 11/28/2008 - 08:42 नवीन

हे 'कामावर

हे 'कामावर जाण्याचे' उदात्तीकरण आहे. हीच वस्तुस्थिती असती तर आनंद झाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
न
नाशिककर Fri, 11/28/2008 - 11:44 नवीन

मुंबईकरां

मुंबईकरांच्या हिमतीला 'भूकेची मरणावर मात' असे हिणविणे बरे नाही.... पटलं...!! केवळ भूकेची मरणावर मात आहे हे म्हणणे बरोबर नाही... ही वेळ आहे दशहतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला उत्तर देण्याची... आणि काही झालं तरी तुम्ही आमच्या मनांत दहशत निर्माण करु शकत नाही आणि आम्ही तुमच्या या भ्याड हल्यांना भीत नाही असा संदेश देणारी ही क्रूती आहे अशा द्रुष्टीकोनातुन हि घटना पाहायला हवी!! आणि खरंच सलाम मुंबई म्हणणं बरोबर पण आहे!!!! जय हिंद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
क
कशिद गुरुवार, 11/27/2008 - 20:29 नवीन

आपल्या

आपल्या मतांशी सहमत!!
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 11/27/2008 - 20:40 नवीन

कालच

बिपिनने हा मुद्दा मांडला होता. " सलाम मुंबै" अश्या गोंडस नावाखाली हे मिडिया वाले मुंबैच्या दु:खावर आपली पोळी भाजून घेतील. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा