सेकशन ३७० आणि संस्थानिकांचा तनखा काहि प्रश्न
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
वरवर पाहता दोनही वेगळे विषय ,एक तर देशभक्ती शी निगडित
पण साम्य पण बरेच आहेत
भारत स्वतन्त्र झाला तेव्हा ह्या दोन्ही अतिरिक्त सोयी मंजूर केल्या
तनखा पण एकदा रद्दबातल करायचे विधेयक नामंजूर झाले पण नंतर मंजूर केले
३७० तर बऱ्याच वेळा चर्चा झाली आज गेले
संस्थानिकांना तनखा मंजूर केला कारण त्यांनी संस्थाने विलीन केली व फक्त तिजोरीवर ओझे म्हणून रद्द केला केला माननीय इंदिराजी ह्यांकडून
ह्या निमित्ताने पडलेले काही प्रश्न
१) ज्या संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला त्यांना पण तनखा का दिला जात होता ? उदा।हैदराबाद
२) ह्या आधी भारत पाक युद्धात किंवा बांगलादेश निर्माण केला तेव्हा ३७० वर चर्चा झाली वा का नाही झाली
३) तनखा भले हि सरकारी तिजोरीवर वर भार आहे पण तो रद्द करणे म्हणजे दिलेले वचन मोडणे आहे ,होय वा नाही ?
४) काश्मीर मध्ये धोनी ला पाठ्वण्यामागे काय खास कारण असू शकेल ?
प्रतिक्रिया
अत्यंत थोडक्यात राजवटींची
माहितगार,
काश्मीर मध्ये धोनी ला पाठ्वण्यामागे काय खास कारण असू शकेल ?
दोन्ही मुद्दे वेगळे असले तरी
निवडणूक जवळ नसतानाही असा
+11111111