✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोदींची ३ वर्षे

आ
आशु जोग यांनी
Sat, 05/27/2017 - 09:39  ·  लेख
लेख
मोदी सरकारची तीन वर्षे

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला आज ३ वर्षे झाली. त्यांच्या कारकीर्दीबाबत काय बरे वाईट मुद्दे सांगता येइल विशेषतः मागच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत . . . मला दिसतात ते मुद्दे असे नोटाबंदी जी एस टी सर्वसहमती बांगलादेश जमीन वाटप सर्व सहमती आणि मनमोहनसिंग यांच्याबाबतीत २जी ३जी घोटाळा, मुंबई हल्ला २६/११, कसाबला यशस्वीरीत्या पकडणे आणि फाशी देणे, अफझल गुरुला फाशी देणे आपल्याला काय काय मुद्दे आठवतात !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
23349 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

क्रमांक १ : सीमा विवाद सोडवला

अमितदादा
गुरुवार, 06/01/2017 - 01:46 नवीन
क्रमांक १ : सीमा विवाद सोडवला तर भारताची सीमा बदलणे स्वाभाविक आहे. भारत सरकार ने असे जर काही झाले असेल तर बदललेल्या सीमेसकट भारताचा नवा नकाशा प्रकाशित केला का? केला नाही ही माझी माहिती आहे. केलाच असेल तर कोणीही तो द्यावा. क्रमांक २ : सीमा बदलल्यामुळे भारताच्या भौगोलिक सीमेतील बदल युनायटेड नेशन्स सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कळवला का? हेही आपण केलेले नाहिये. क्रमांक ३ : सीमेतील बदलाला बांगला देश आणि भारत दोघांची सहमती आहे असे दोघांचे संयुक्त पत्रक निघायला हवे होते. तेही कधी दिसले नाही.
मुळात बांगला देश चे भूभाग किंवा जमीन बेटे (enclave) पूर्ण भारतीय हद्दीत होते जे भारताने वेढलेले होते, आणि भारतीय भूभाग हे बांगला देश च्या हद्दीत होते जे बांगला देश पूर्ण वेढलेले होते, त्याचं फक्त हस्तांतरण झालाय म्हणजे भारताने वेधलेल बांगला देश चे भूभाग भारताचे होणार आणि vice versa. कोणताही सीमा बदल झालेला नाही (थोडा फार झाला असेल). ह अतिशय उत्तम निर्णय आहे, कॉंग्रेस सरकार ने सुरवात केली मोदी नि शेवट केला. दोन्ही देशायचा संसेदेने याला मंजुरी दिली आहे. (भारतात घटना दुरुस्ती, बांगला देश मध्ये कायदा कि घटना बदल माहित नाही). खाली माहिती आणि नकाशा दोन्ही पहा. वेकिपेडिया
  • Log in or register to post comments

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.

राघव
गुरुवार, 06/01/2017 - 11:51 नवीन
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण लेखकानं असं कुठे म्हटलंय की सीमा बदललीय? बाकी काँग्रेसने सुरुवात कधी केली हे बघीतले तर दिसतं की १०० अमेंडमेंट्स करण्यासाठी ४० वर्षे लागलीत... बाब्बो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

ओह्ह.. सॉरी. हा प्रतिसाद

राघव
गुरुवार, 06/01/2017 - 11:54 नवीन
ओह्ह.. सॉरी. हा प्रतिसाद चुकून तुम्हाला दिल्या गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

येऊ का बोलायला प्रत्येक मुद्यावर

वरुण मोहिते
गुरुवार, 06/01/2017 - 12:14 नवीन
:))
  • Log in or register to post comments

पियूष गोयल यांचा एक

राघव
Mon, 06/05/2017 - 12:06 नवीन
पियूष गोयल यांचा एक वार्तालापः- https://www.youtube.com/watch?v=Cy1fGk6P8B8
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Mon, 06/05/2017 - 20:28 नवीन
नोटबंदीबाबत अजून आपले पब्लिक चाचपडते आहे. सगळे रेडी आहेत का, १२५ करोड जनतेला रेडीक्का असे विचारून मग नोटाबंदी करायला हवी होती का !
  • Log in or register to post comments

पण गरज होतीच का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/06/2017 - 16:06 नवीन
पण नोटबंदीची गरज काय होती हे सांगा ना ? वर प्रतिसादात गॅरी म्हणत आहे ना की मोदींचा तो मास्टर स्ट्रोक होता ? आपलं काय मत आहे नोटबंदीबद्दल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

...

आशु जोग
Wed, 06/07/2017 - 02:24 नवीन
आपल्या देशात बेहिशोबी पैसा नोटांमधे साठवण्याची पद्धत आहे. हे आपल्याला मान्य आहे का ? तसे असेल तर नोटाबंदी हा उपाय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हाला अर्थमंत्री घोषित

संदीप डांगे
Wed, 06/07/2017 - 11:52 नवीन
तुम्हाला अर्थमंत्री घोषित करावे अशी मी मोदींकडे शिफारस करेन... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

...

आशु जोग
Mon, 06/12/2017 - 20:25 नवीन
प्लीज टिव्हीवरच्या स्वघोषित कृषीतज्ञांची भाषा नकोय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अर्थातच नाही

सागर
Tue, 06/13/2017 - 22:38 नवीन
असे ऐतिहासिक निर्णय ढोल वाजवून करण्याची गरज अर्थातच नाही. पण तयारी व पूर्वनियोजन साफ फसले (किंबहुना विचारच केला गेला नव्हता) उदाहरणार्थः १. नव्या नोटा एटीएम मध्ये लगेच भरुन काढता येतील हे गृहीत धरणे (प्रत्येक नोट कॅलिबर करावी लागते. तिचा आकार सेट करावा लागतो हे काय आरबीआय ने नव्या नोटा एटीएममधुन निघतीलच हे गृहीत धरण्याची अपेक्षा नाही. २. लोकांना नोटांसाठी कोणत्या प्रकारची गैरसोय होऊ शकते याचा कोणताही अभ्यास वा तयारी नव्हती. (गुप्ततेच्या नावाखाली या गोष्टीला अपवाद देखील करण्याची गरज नाही) थेट प्रोडक्शन टेस्टींग झाले बाहुबली-२ मध्ये पाहिले तसे. राजकुमारी - मणीबंधम बहिर्मुखम् ... चित्रपट आणि खरे आयुष्य यात फरक असतो आणि तेच या सरकारने केले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा