सुशिक्षितांमधे आजही असे विचार जीवंत आहेत?
arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः
आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते.
ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.
.
http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211
-----------------------------------------------
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ब्रिगेडला जवळ करतो आहोत
ब्रिगेडच्या कुठल्या कृतीला
मी मराठा म्हणून जन्मलो नाही
तसं दिसतंय खरं. पहिल्या
इतके मेगाबायटी झाले पण अजूनही
डांगे अण्णा, धागा तुम्हीच
हहपुवा
हो ना
अरुणजोशी असले तर गाडी कुठेही
हा हा हा! असं आहे होय? असो...
आणि याचा मला अभिमान आहे.
मूर्खपणाचा इतका कट्टर अभिमान
काहीही न वाचता, कळून न घेता
हे नक्की आहे ना ?
विषयाची चर्चा सर्वांगिण
चार लोक जमाव घेऊन येतील
ब्राह्मण सुप्रीमसिस्ट
कोणत्याही विषयावर शांतपणे आणि
धन्यवाद! मी परत सवडीने सर्व
डांगे साहेब, खास तुमच्यासाठी
अजो थांबू नका थांबू नका, मी
सर्व चांगल्या गोष्टी सर्वांमध्ये असावयास काय हरकत आहे ?
पण सर्वच मानवांमध्ये सर्व
जैन लोक दलितांपेक्षा खूप
विशेष पुरावा
सॉरी टू से.. पण असले फडतूस,
धन्यवाद.
संदीप डांगे यांची मानसिक
व्हेरी हॅपि टू सी द वर्ड ब्रो