काहो तुम्ही काय लोकांना काय मुर्ख समजतात काहो. जर तुम्हाला येवढा नाडीभवीष्यांवर विश्वास असेल तर अंन्धश्रध्दा समीतीचे "Challenge" स्विकाराल काय ?
मला तर स्वप्नातही भुक लागते....
नो कमेंट्स .. जसे तुम्ही म्हणता तसे ... नो कमेंट्स ...
गंमत म्हणून पोपट वाल्याकडून भविष्य काढून घेऊन किमान चार वेळा (कागदोपत्री) जिवनात सुंदर स्त्री आलेला - टारझन
(एकदा तर माझ्या मैत्रिणीच्या पण आयुष्यात सुंदर स्त्री येणार असं भविष्य आलेलं ... मी जाम घाबरलेलो ,, तेंव्हा पासून पोपट बंद झाला)
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
आजच्या विज्ञानातील काही गोष्टी कालच्या अंधश्रद्धा होत्या. हे जरी खरे असले तरी कालच्या सगळ्याच अंधश्रद्धा आज विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्या नाहीत हेही खरे आहे. कदाचित उद्या तसे होईल, कींवा होणारही नाही. त्यामुळे तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर असल्या गोष्टी सिद्ध होईपर्यंत नो कमेंट्स.
बऱ्याचदा आपण निरर्थक आलेली पत्रे वाचतो व फाडून फेकून देतो. का तर भले मला त्यातील मजकूर महत्वाचा वाटला नसेल तरीही ज्याने तो लिहून तयार करण्याचे कष्ट घेतले त्याच्या कष्टांची दाद म्हणून आपण नजर फिरवतो
प्रत्येक कचर्याला काहितरी ( भंगारवाल्याच्या नजरेतून) मूल्य असतेच म्हणून सर्व कचरा साठवून ठेवायचा का?
तुम्ही आलात तर तुमच्या सोबत नाही आलात तर तुमच्या विना कार्य चालू ठेवायला हरकत नसावी. ठीक आहे मदत करू नका. निदान आघात करून काम करणाऱ्यांना नामोहरम करू नका.
हे म्हणजे शेजारच्या घरात चोरीला आलेल्या चोराला जाब विचारल्या नन्तर त्याने दिलेले उत्तर आहे.
नाडी पट्टीचा भोंदु पणा आणि अंधश्रद्धा पसरविण्याचे काम बिनधास्त चालु द्यावे. असेच ना?
अवांतरः एखाद्या नाडी जोतिष्याने तुमची नाडी पट्टी सापडली नाही म्हणुन गिर्हाईक परत पाठवल्याचा कोणाचाच अनुभव न॑सतो का?
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
विरोधांच्या समाधानासाठी भले एक वेळ आपण असे मानू की या ताडपट्टयांमधून भविष्य वगैरे काहीही लिहिलेले नसते. त्यावर जो काही मजकूर लिहिलेला असतो त्याचा भविष्यकथनाशी संबंध नसतो. पण ज्या अर्थी त्या पट्ट्या तमिळ लोकांना वाचायला येतात त्या अर्थी त्यातील भाषा तमिळसदृष्य असावी. त्या त्यांच्या ताडपत्रावरील कष्टपुर्वक कोरीव कामाची निदान नोंद घ्याल.
अर्थात, इथे काही लोकांनी तोच मुद्दा मांडला आहे, त्या कोरीव कामाची नोंद झालीच पाहिजे आणि त्यावर संशोधन झालंच पाहिजे. भाषेच्या संशोधनात, या पट्ट्या पाच हजार वर्ष जुन्या असतील तर, खूपच मदत होईल. आणि जुन्या काळी लिखाण कसं केलं जात असे या संशोधनातही त्याचा उपयो होईल.
पण .... म्हणून या पट्ट्यांवर भविष्य लिहिलं आहे, ते सगळं खरं आहे हे का मान्य करावं याचं एकही समर्थन मला सापडलं नाही आहे.
घोड्याला पाण्यापर्यंत नेलं तरच घोडा पाणी पिणार ना? "तुला तहान लागली नाही, पाणी विष असतं", असं कानात सांगत राहिलं तर घोडा का जाईल पाण्याकडे? (पाण्यापेक्षा बिअर बरी, अल्कोहोलमधे जंतू टिकत नाहीत ना!) अजूनपर्यंत, पाण्यापर्यंत गेलेलेसुद्धा पाणी न पिता परत आल्याचंच मिपावर वाचनात आलंय!
ह्याला शास्त्रीय काही आधार आहे काय? मी पाहिलेल्या नाडी पट्या मला दोन तीन वर्षे जुन्या वाटल्या.आणि हो महत्वाचे म्हणजे हिंदु सोडुन इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचे नाडी पट्टी नसते. हे मला पटले नाही.
वेताळ
काही दिवसांनी तात्याचे नाव या यादीत जायचं. आन वेताळ बाबा भायेरच्या मान्सांच्या बी पट्ट्या सापडतात बर का? पघा त्या यादीत. आता यवडी मान्स काय येडि हायत का? आन मिपा शाहन !
प्रकाश घाटपांडे
प्रतिक्रिया
नाडीवाल्यांची नाडी सोडणे जरुरी....
चित्र खूपच छोटे आहे..
हे बघा
चालूच आहे
नो कमेंट्स
अवांतर.. :)
नो कमेंट्स
कचरा साठवून ठेवायचा का?
विरोधांच्
नाडी पट्टी ५००० वर्षापुर्वीची असते
एका नाडीपट्टीत -
मिसळपाव आणि नाडी
अहो मग माझ्या एका मुस्लिम मित्राला चक्क