आमच्या ऑफिस मध्ये रोज होत असलेली चर्चा - शेतकऱ्यांना सरकार करत असलेली मदत
खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्ती रोज अनंत समस्यांना तोंड देत असतात किंबहुना त्यांच्यावर नेहमी या ना त्या कारणाने नोकरी जाण्याची टांगती तलवार असते. मग जसे आपले सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफी वैगेरे देते, नुकसान भरपाई देते तशी काही मागणी ह्या वर्ग कडून आली तर त्यावर आपले काय मत असेल ? कारण एक वर्ग असा विचार करणारा बघण्यात आला आहे कि आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो आणि त्यातलाच पैसा वापरून सरकार शेतकऱ्यांना मदत करते मग आमच्यासाठी काय?
किंवा त्यांनी अशी मागणी करावी कि नाही ह्यावर आपले काय मत आहे. मला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यात मदत करा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक दिवस शेतकरी होऊन बघा.
योग्य
आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो
हाहा
आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो
नाही. मी प्रामाणिकपणे कर भरतो
ते जर कायदेशीर रीत्या
म्हणजे आयुर्विम्यातली
@ काळा पहाड
.
आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो
कर
सर्व प्रतिसाद उपयुक्त
त्या गुरुजींना सांगावा धाडा!!
भाव नियंत्रण
पाऊस
हे कर भरणारे प्रामाणिक कर
मुटेसाहेबांचा खालील लेखही
हा सर्व गुंता अतिरेकी
राम राम.
सर्व विचार एका दमात मोकळे केलेत असो.
एखाद्याचा पैसा घेवून
एखाद्याचा पैसा घेवून
+100
१. भूकंप इत्यादी वेळी
दुसऱ्याला मूर्ख संबोधण्याऐवजी
sahana > +100
गेल्या १० दिवसा फक्त पिंपरी
शेतकरी लोक आत्महत्या करतात हा
आमच्या नवी मुंबईत सुद्धा
एकंदरित इथे शेतकरी लोकांचा
येथे भरपूर मतांतरे असू शकतात
परवाच वर्हाडातल्या
पै तै
खरं आहे
असे करणे APMC कायद्या नुसार
शेतकर्या कडून शेतमालाची
शेतकर्या कडून शेतमालाची
खरं सांगायचे तर ह्या
APMC कायदा नावाचा जुलुमी
साहना यांचे विचार अर्धवट
माहिती अर्धवट असेल तर आपण खरी
तुम्ही बाबा, बुवा, बाई जे कोण
परवा तमिलनाडु मधला एक वीडियो
पुरवणी
मेजॉरीटी
नाही
नाखु काका
+१
धाग्या मध्ये खालीप्रमाणे माहित अपेक्षित आहे