४ वाजे पर्यंत बैठका आटपतील हि खात्री होती आणि ९३० ची ट्रेन होती त्यामुळे कट्ट्याची जबरदस्त खात्री होती ...तथापि एकातून एक मुद्दे निघत गेले आणि सगळे वेळा पत्रक कोलमडले आणि ज्येमतेम ६ वाजता सगळे आटपत आणले ...
मधेच बोका भौंचा पण फोन येऊन गेला त्यांनाही सगळ्यांशी बोलायचे होते ...
फोन वर शेवटी डॉक्टर बिरुटे आणि बाबा ह्यांच्याशी बोललो आणि मनापासून माफी मागितली ...माझा खरच नाईलाज झाला होता ..
पुन्हा एकदा जाहीर दिलगिरी व्यक्त करतो ...
राग येणे स्वाभाविक आहे रास्तहि आहे ...तथापि जमल्यास माफ करा हि विनंती ...
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही असवांवर काढले
कालपर्यंत पावलांनी रस्त्यापाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली माथे हरपली
नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही.
(कवी - डॉ. यशवंत मनोहर)
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
नै णा.
जौद्या.
कट्टा आयोजक /निंमंत्रकच
तुमच्या इष्टाईलमध्ये शेवटच्या
अत्यंत खजील आहे ..
अरेरे औरंगाबादला
+१
कालचा पाऊस
या कवितेबद्दल धन्यवाद. बरेच
हा हा हा...
मि हि औरंगाबाद कर
बरं झालं आम्ही कट्टयाला नाही
सर