सामंत साहेब,
आपले लेखन एक चितंन करायला लावणारी सुंदर कविता असते.
खोलवर अर्थ सांगणारे शब्द, प्रसंग उभे करण्याची आपल्या लेखनाची मला सतत कमाल वाटत असते.
आज वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचा हलकेच वेध घेतला तो आवडला.
घर हे एक जीवंत पुस्तक आहे.तरूण पिढी ते न बोलता वाचत असते जेव्हा मुलगा यश मिळाल्यावर कृतज्ञ होवून,नतमस्तक होवून (वाकून) आईच्या आशिर्वादासाठी पाया पडतो ते पाहून पुढची पिढी आपल्या आजी आणि आईकडे पुनरावृतीस प्रवृत्त होते.
आणि
"जीवन असंच असतं काळजी करू नको सर्व काही ठिक होईल पुढे जा मागे वळून बघू नको "
असं सांगणारे आपले वडिलधारे जवळ नसतील तर त्या यशाचा काय उपयोग?
क्या बात है ! सुंदर !
-दिलीप बिरुटे
डॉ.दिलीपजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपल्या सारख्या कडून अशी प्रतिक्रिया वाचून माझ्या प्रेरणेला उत येतो.
"कुठचं गाणं चांगलं झालं,हे कसं समजावं?’
असा सवाल लताताईना कुणी तरी विचारला.
त्यावर त्या म्हणाल्या,
"ऐकणारे जेव्हा गाण्याबरोबर न कळत माना डोलावतात,तेव्हा समजावं"
कुणाचंही लेखन मनापासून आवडल्यावर त्याची भरभरून वाखाणणी करायची आपल्या कडून शिकायला हवं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आवडले...मांडणी सुद्धा छान केली आहे.
"जीवन असंच असतं काळजी करू नको सर्व काही ठिक होईल पुढे जा मागे वळून बघू नको "
असं सांगणारे आपले वडिलधारे जवळ नसतील तर त्या यशाचा काय उपयोग?
खरे आहे...
प्रतिक्रिया
मस्त !!!
कुठचं गाणं चांगलं झालं
सुंदर लेख..
आभार
सुंदर.......
छान लिहिले आहे...
आभार