"तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै" असे झाले =))
अरे कार्ट्या, ते धाग्यावर न फिरकणार्या म्हणतायेत. धाग्यावर फिरकणे याचा अर्थ 'चान चान प्रतिसाद देणे' असा होत नाही. सगळ्यांचीच मानसिकता 'घटं भिंद्यात् पटं छिंद्यात्' नसते.
स्वॅप्ससरांबरोबर सहमत,
त्यांच्या प्रतिसादावर आलेले उपपतिसाद वाचताना खालील ओळी लिहिल्या आहेत,
कविता जरी प्रतिसादात लिहीत असलो तरी ती एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून वाचावी.
म्हणतो लाल तुझी अन,
तू ही म्हणावे माझी लाल
आडवे जे अपल्याला जाती
रंगवू त्यांचे दोन्ही गाल,
रेकता तू गदर्भापरी,
मी म्हणावे कोकीळ गान,
असशी जरी तू कितीही हलकट
मी म्हणावे चान चान
पाडिल्या मी जरी तांबिय कविता,
त्यां तू म्हणशी भगवतगीता,
वाढण्या ट्यारपी माझ्या धाग्याचा
तू डिवचून उठवी अनाहिता,
कौतूक करता कोणी माझे,
चुंबावा तू त्याचा माथा,
टीका करी जो तुझीया वरती,
मी घालाव्या त्याला लाथा,
पैजारबुवा,
झालं इतकच
कवितेच्या चारच ओळी
छाण
मिपावर धोधो कविता ओतणार्या
चायला हा कस्ला नियम??? म्हणजे
टकाशेठशी सहमत.
"तु माझी लाल नाही केलीस तर
++++++++++++++
.
नेनेकाका, काय लिहीलंय ते नीट
तेच म्हणतोय जे मलापण वाटलेले.
तु माझी लाल नाही केलीस तर तुला खेळायचा चान्स नै
वा ! कै लिव्हलय , कै लिव्हलै
प्रतिक्रियांचा 'टोन' पाहून
पाक किती(?) बिनतारी! ;)
+१ टू स्वॅप्स
(No subject)
पैजार