जन्म अंधारात गेला,
अमुचे सूर्याशी वाकडे.
जरा समजून घ्यावे
हेची तुम्हासी साकडे.
जरा सरावुद्या हात,
नीट वळू द्यावे शब्द.
मग करू अमुची व्यथा
तुम्हासाठी ओवीबद्ध.
हे विशेष आवडले....
"कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही...
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे..."
याची आठवण झाली...
जियो!
प्रतिक्रिया
अंकुश जी
अरे ... एकदम सह्ह्ही!
मस्त रे ....
येउ देत
क्या बात
झकास!!! http://suchel
हा हा हा
वा छान!
छान
सुन्दर
कविता आवडली, अंकुशराव!
असेच म्हणतो
सहमत
ज्ञानियांच्या मेळ्यामधे...
फारच छान !
सुंदर!