बळीराजाची बोगस बोंब!
लोकसत्तेत हा अग्रलेख आहे जे वाचून शेतकर्यांचे तथाकथित कैवारी खवळून उठतील. पण त्यात काही तथ्य नक्कीच आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-should-stop-financial-package-or-subsidy-of-farmers-suffer-loss-by-natural-calamity-1051676/
काही मुद्दे असे की शेतकर्यांच्याबद्दल बातम्या येतात तेव्हा बळीराजा हवालदिल, बळीराजा बरबाद, बळीराजा अवकाळी पावसाने हैराण वगैरे अशाच असतात. बळीराजा खुशीत, बळीराजाकडे यंदा बक्कळ पैसा अशा बातम्या औषधालाही आढळत नाहीत. पण ह्या एकतर्फी वार्तांकनाचे मूल्यमापन केले पाहिजे असे मत ह्या लेखाने मांडले आहे.
शेतकर्यांना कर्जमाफी, मदत हे दिसायला चांगले वाटले तरी जर त्यात लबाडी होत असेल तर हा कराच्या पैशाच्या गैरवापर आहे. त्यामुळे एखादी शाळा बांधली जात नसेल, एखादा पूल बांधायला विलंब होत असेल, एखादी नवी एस टी बस सुरु होऊ शकत नसेल. त्यामुळे प्रत्येक अकाली पावसाने सगळे शेतकरी आयुष्यातून उठतात आणि त्यांना सावरण्याची जबाबदारी उरलेल्या लोकांची आहे हा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
APMC markets. controlled by
अडतला स्थगिती; लिलाव पूर्ववत
शेतकर्याची धाव बांधापर्यंत.
एक रोचक बातमी...
आणखी एक सुखद
शहरी भागातच जास्त कृषीकर्ज
!!!! ????? धक्कादायक !!!...
छे हो!!
बोगस बोंब..!!
बोगस बोंब..!!
विशुमितजी ...
कॉर्पोरेट जगतात "ले-ऑफ' हा
ले ऑफ दरवर्षी होतात. दरखेपेला
काही अंशी तुमच्या मताशी सहमत
मोदींच्या बंधू ची पण बोगस बोंब..!!
विशुमितजी
<<<सरकराने यात हस्तक्षेप करू
विशुमतजी
ऐकीव माहिती.
<<<<सरकारी परवानगी शिवाय
विशुमितजी