बहुतेक हिन्दी न्युज चॅनल्स हे बालीश आहेत.
सबसे तेज बद्दल तर बोलणे बंद केले आहे
त्यांच्या मते न्यूज या माहिती देणार्या नसतात तर करमणुक करणार्या असतात.
आसाराम बापू हेही तसेच एक बालीश प्रकरण
निर्बुद्ध लोकांसाठी वेळ घालवण्यासाठे ते एक बरे साधन आहे.
असल्या बालीश प्रकारांवर चर्चा हा बाष्कळपणा आहे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रतिक्रिया
बाष्कळपणा
विजुभाउ,
In reply to बाष्कळपणा by विजुभाऊ
कदाचित्..त्
आसाराम